"

Ticker

6/recent/ticker-posts

1500 Best Marathi Suvichar | सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह | Good Thoughts in Marathi

Good Thoughts in Marathi | Great Thoughts in Marathi 

 


जर तुम्ही उत्कृष्ट मराठी सुविचारांच्या- marathi suvichar  शोधात असाल तर तुमचा शोध  संपला म्हणून  समजा कारण तुम्हाला ह्या पेज वर एका पेक्षा एक असे सुंदर मराठी सुविचार सापडतील. मराठीतील काही सुंदर मौलिक विचारांचा संग्रह (collection of good thoughts in marathi )खास तुमच्यासाठी पेश केला आहे. 


आयुष्यावरील खास मराठी सुविचार 
आयुष्यावरील खास मराठी सुविचार ( good thoughts in marathi for life) येथे तुम्हाला सापडतील. मराठी भाषेतील अनमोल असे महान विचार (great thoughts in marathi) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. महान विचारवंत विवेकानंद, अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, बेंजामिन फ्रँकलिन, मार्क्स सिसेरो,कार्ल मार्क्स यांची महान वचने वाचून तुमचे जीवन समृद्ध होईल. विद्यार्थी वर्गासाठी खास सहज सोपे आणि सुंदर मराठी सुविचार(good thoughts in marathi for students) मांडले आहेत     



If you are looking for the good thoughts in marathi- marathi suvichar , then your search is over because you will find  good  thoughts  in  marathi-marathi suvichar on this page. A collection of good thoughts in marathi for life has been specially presented for you.


Here you will find special good thoughts in marathi for life. We have brought you exclusive great thoughts in Marathi language.


Your life will be enriched by reading the great words of the great thinkers Vivekananda, Abraham Lincoln, Mahatma Gandhi, Benjamin Franklin, Marx Cicero, Karl Marx.
 we provided short and simple good thoughts in marathi for students



marathi suvichar- good thoughts in marathi

Special Collection of  Good Thoughts in Marathi for Students 

best marathi suvichar- सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह-

we’ve compiled a list of some of the best marathi suvichar so you can start your life by taking control of your thoughts, thinking positively and setting new goals. whenever you notice your energy or your spirit begin to drop, simply recite these great thoughts in marathi to quickly boost your mood.




good thoughts in marathi-


तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो 



त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य



कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे



आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी



प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.



जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.



जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही



दुबळी माणस भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणस भूतकाळातून शिकत असतात



चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी, तरी एखादा तारा नक्कीच मिळेल



जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे



माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.



जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.



 सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास



रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !



मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.



स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.



चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..



दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही, म्हणून दुर्बल राहू नका.



प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.



खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”



आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.




जेव्हा आपण स्वतःला समजतो, आमच्याबद्दल दुसरे काय विचार करतात याचा काही फरक पडत नाही 




मी कालच्या माझ्या भूतकाळाचे आभार मानतो ज्याने मला खूप काही शिकवले आणि भविष्याला सांगतो की मी अधिक जाणून घेण्यासाठी तयार आहे. 




जे लोक सतत तुमची प्रशंसा करतात त्यापेक्षा जे लोक आपल्या चुका काढतात त्यांना गंभीऱ्याने घ्या . 




आज आपण ज्या वेदना भोगत आहात ती उद्या आपली शक्ती असेल 




जुन्या सवयी नवीन मार्ग उघडत नाहीत नवीन मार्ग उघडण्यासाठी नवीन सवयी लावायला हव्या 




आपल्याकडे सध्या जे व्यक्तिमहत्व आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या,जी माणस आपल्याकडे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका . 



special collection of  good thoughts in marathi for students - short and simple marathi suvichar 

these short and simple marathi suvichar will help young generation to recognize their life goals. great thoughts in marathi will motivate them to be a successful and responsible person in their life 

good thoughts in marathi-


“विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला योग्य वाटत तेच करा.”



“यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”....


“आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”.....


“अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.”


“ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.”


“मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.” 

  
“कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.”


“जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.”


“खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.”


“संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”


“कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.”


“वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.”


“बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.”


“सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.”


“विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.”


“जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”


“अंधश्रद्धे पेक्षा मौन कधीही चांगले.


“एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”


“चरित्र हाच खरा इतिहास असतो.”


“मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”


“चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते..”


“जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.”


“मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.”


“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.”


“विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण.”


“दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.


“खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.”.


“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”


“खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.”


“संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.”


“निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.”.


“शहाण्याला शब्दांचा मार.”


“तोंड बंद ठेवलं तर, तर मासाही अडचणीत येत नाही.”


“करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.”


“रिकामे डोके शैतानाचे घर असते.”


“संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”


“ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.”


“मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.” 

  
“कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.”


“जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.”


“खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.”


“संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”


“कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.”


“वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.”


“बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.”


“सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.”


“विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.”


“जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”


“अंधश्रद्धे पेक्षा मौन कधीही चांगले.


“एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”


“चरित्र हाच खरा इतिहास असतो.”


“नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तोखोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.”


“विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.”


“यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”


“आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”


“अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.”


“मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”


“चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”


“जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.”


“मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.”


“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.”



“विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण.”


“दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.”


“खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.”.


“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”


“खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.”


“संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.”


“निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.”.


“शहाण्याला शब्दांचा मार.”


“तोंड बंद ठेवलं तर, तर मासाही अडचणीत येत नाही.”


“करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.”


“रिकामे डोके शैतानाचे घर असते.”


“संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”




marathi suvichar- good thought in marathi


कोणालाही कोणतीही गोष्ट समजवण्याआधी अनुभव असावा लागतो आणि जर काही समजून घ्यायच असेल तर शांतपणा लागतो 




उठा जागे व्हा आणि आपल्या लक्ष्याकडे चालण्याची सुरुवात करा आंनी तोपर्यंत थांबू नका जो पर्यंत तुमचे लक्ष तुम्ही गाठून घेत नाही 



आपल्या जीवनात येणारे जे अपयश असतील फक्त एका गोष्टी मुले टळू शकतात फक्त जर तुम्ही कोणसंग कस राहायचं आणि काय बोलायचं हे हर शिकलात तर 




आपल्या आयुष्यात सर्वात मोठा आपला साथि फक्त एकच आहे आणि तो म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास 




आपल्या डोक्याच्या कॅमेऱ्यात सुंदर आनि नवनवीन विचाराचा रोल टाकून परिश्रमाचे बटन दाबल्याशिवाय आपल्या आयुष्याचा चांगला फोटो कधीच निघत नाही 




प्रत्येक व्यक्ती घर बदलत असतो मित्र पण बदलत असतो तरीही तो दुःखिच असतो कारण तो सर्वकाही बदलतो पण आपले विचार बदलत नाही 



तुम्ही जर हिमतीवर यशस्वी झालात तर तुम्हाला जीवनाची केवळ एकच बाजू दिसते आणि दुसरी बाजू समजून घेण्यासाठी तुम्हाला अपयशाची गरज लागते 




जेव्हापान तुम्ही कोणाकडून उपकार घेतात त्याच क्षणी तुम्ही तुमचं स्वतंत्र जमवून बसता 




काही आगलाव्यानां कुठे माहीत असत की वार जर त्यांच्याकडे फिरलं तर त्यांचा शरीर जळून पूर्णपणे खाक होईल  




आपल्यासंग भूतकाळात कितीही वाईट झालेल असो माणसाने फक्त एवढंच मनात ठेवायला हवा की भविष्यकाळात आपल्याला फक्त परिस्थितीशी लढायचं आहे आणि स्वतःला चांगल घडवुन घ्यायचं आहे 




माणसाच्या रोजच्या वागण्यात जर खोटरडेपणा जर आला तर त्याला या जगात मोठेपणा मिळवता येत नाही 




आपल्याला जर पुढे जाऊन राज्यासारखे जगायचे असेल तर मेहनत करावी लागेल मेहनत करायला थोडा त्रास होईल पण त्याच फळ पण छान आणि गोडच मिळत 




आपल्याला कायम दुःख तेच व्यक्ती देत असतात ज्यांना आपण त्यांचा हक्क देत नसतो नाही तर परके रोडावर चालतांना आपल्याशी धडकले तरी मला माफ करा म्हणून निघून जातात 





या जगात खूपच कमी लोक आहेत जे आपल्या जीवनात सुखसमृद्धी घेऊन येतात पण खूपच जास्त लोक आपल्या जीवनात कडू अनुभव आणि धडा घेऊन आपल्या जीवनात येतात 




कोणतंच ध्येय नवस मागून आणि प्रार्थना करून कधीच मिळत नाही त्याच्यासाठी कष्टाचे ओझ डोक्यावर उचलावे लागते 




तुमच्या जीवनात जर रोज नवनवीन संकट तुमचा दरवाजा ठोकत असतील तर डोक्यावर ताण आणि तणाव पडू देऊ नका 




फक्त एवढं लक्षात ठेवा दर वेळी आव्हानात्मक भूमिका चांगल्या कलाकारांना दिल्या जातात 




तुम्ही तुमच्या भविष्यात होणारी घटना बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या दररोज च्या घाण सवयी नक्कीच बदलू शकता आणि तुमच्या या बदललेल्या सवयीचं तुमचा भविष्य बदलेल 



जेव्हा जेव्हा तुम्ही हसाल तेव्हा तेव्हा समजा की आपण जी चांगली कामे केली आहेत त्यांच फळ तुम्हाला आजरोजी मिळत आहे 




त्याचप्रकारे जेव्हा जेव्हा तुम्हाला रडवेल तेव्हा समजून घ्या की चांगली कामे करण्याची वेळ आली आहे." 




2% लोकच फक्त इतिहास रचतात बाकी 98% लोक आयुष्यभर त्याच्याबद्दल वाचतात 




हे निर्दयी जग तुम्हाला तोपर्यंत मागे सरकऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः मागे सरकण्याचा विचार करत नाही 



आपल्या शैक्षणिक जीवनात वेळ वाया घालवून आयुष्यभर बैलासारखं काम करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनातच काबाडकष्ट करून आयुष्यभर मजेत जगणं कधीही चांगलाच 





या मतलबी जगा मध्ये सांभाळून चालत राहा कारण प्रत्येक 




कौतूकाच्या पुलाखालून एक स्वार्थी नदी वाहतच राहते 




आपल ध्येय गाठण्यासाठी स्वतःसाठी स्वतःच रास्ता निर्माण करा कारण हे स्वार्थी जग आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी नाही आपले रस्ते लावण्यासाठी आहे 





माणसाने जर प्रयत्न सूर केले तर आपल्या स्वप्नांचे दरवाजे आपोआपच उघडतात 




आपल्या नाशीबापेक्षा जास्त काम आपल्या प्रयत्नांवर करा कारण पुढे मिळणार यश आपल्या नाशीबामुळे नवे तर आपल्या कष्ट आणि प्रयत्नांमुळे मिळत असत 





तुम्हाला जर वास्तविक हिऱ्याची तपासणी करायची असेल तर रात्र होण्याची वाट पाहत रहा कारण सूर्यप्रकाशामध्ये तर काचेचा मामुली तुकडा पण चमकतो 





डोंगरात फक्त एकच कमीपणा आहे कि कोणत्याही परिस्थितीत तो वितळत नाही पण एक चांगलेपणा पण आहेच की तो कधीही आपलं स्वरूप बदलत नाही 




good thoughts in marathi for life- marathi suvichar-

खाली काही सुंदर मराठी सुविचारांचा (best thoughts in marathi) संग्रह दिल आहे जे तुम्हाला जीवनात कठीण  समयी तुम्हाला प्रेरणा देतील तुमचं मनोबल उंचवण्यास मदत कऱतिल 

good thoughts in marathi-

1.जसे शरीराला रोज साबणाने घासून स्वच्छ आणि ताजेतवाने करावे लागते तसेच, मनाला सुद्धा स्वच्छ आणि उत्साही राहण्यासाठी रोज प्रेरणादायी सुविचारांची आवश्यकता असते.



2. काही लोकांचा असा गोड गैरसमज असतो की उपदेश, सुविचार आणि सल्ला फक्त इतरांना देण्याकरता आणि इतरांनी आचरणात आणण्याकरताच असतात.



3. जे लोक तुमचा द्वेष करतात त्यांना तुमच्यावर प्रेम करायला लावण्यात वेळ घालवण्याऐवजी जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ते तुमच्यावर आणखी प्रेम कसे करतील याकडे लक्ष देणे अधिक चांगले! -चेतन भगत



4. ज्याने आयुष्यात काहीच साध्य केले नाही, त्याने तुम्ही काय करायला हवे हे तुम्हाला बिलकुल सांगू देऊ नका.



5. तुमच्या आयुष्याचे नियंत्रण तुमच्या स्वत:च्याच हाती ठेवा, नाहीतर ते नियंत्रण दुसरे कुणीतरी घेईल.



महान विचारवंतांचे महान विचार  -great thoughts of great personalities in marathi 



6. बदल कुणीही घडवून आणू शकतो. जे कराल ते मनापासून करा. मनापासून प्रयत्न केल्यास बदल घडतोच. - प्रियांका चोप्रा



7. प्रत्येकजण जग बदलायचा विचार करतो. पण स्वत:ला बदलायचा विचार कुणीच करत नाही. - Leo Tolstoy


8. जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही सत्याच्या बाजूने उभे आहात, तर मग अशा वेळेस तुमच्या विरोधात कोण कोण उभे आहे याचा विचार लढतांना करू नका! - कृष्ण अर्जुनाला म्हणाले



9. कणखरपणा हा आत्म्यामध्ये आणि मनामध्ये असतो; स्नायूंमध्ये नाही - अलेक्स करस



10. कुठल्याही आजारावर उपचार करण्याआधी; मनावर करा. - चेन जेन



11. कुलूपे फक्त प्रामाणिक माणसांनाच दूर ठेवतात. - ज्यू म्हण



12. कोणतेही काम हलके किंवा कमी दर्जाचे नसते; पण वृत्ती मात्र हलक्या दर्जाची असू शकते. - विल्यम बेनेट



13. ज्या माणसाला स्वतःचे असे अंतस्थ आयुष्य नसते; तो आजूबाजूच्या परिस्थितीचा गुलाम असतो. - हेनरी अमील



14. माझ्या मालकीच्या किती गोष्टी आहेत यावरून माझी समृध्दी आणि श्रीमंती ठरत नाही; तर माझ्या गरजा किती कमी आहेत यावरून ते ठरते. - जे. ब्रदर्टन



15. काही वेळेला आजूबाजूची परिस्थिती बदलण्यापेक्षा; स्वतःलाच बदलण्याची गरज असते. - ऑर्थर बेन्सन



16. आपल्या परिस्थितीमुळे नाही; तर आपल्या मनोवृत्तीमुळे आपल्याला आनंद मिळत असतो. - अज्ञात



17. असे वागा की तुम्ही जे काही करणार त्याने काही ना काही फरक नक्की पडणार आहे; आणि तो पडतोच! - विल्यम जेम्स



18. ज्याचेकडे जगण्याचे सबळ कारण आहे असा माणूस; कसेही करून आयुष्यातील कशाही आणि कोणत्याही गोष्टीतून हमखास तरून जातो आणि सहन करतो. - फ्रेडरिक नित्से



19. दररोज संध्याकाळी मी माझ्या काळज्या देवावर सोपवून देते; तसाही तो रात्रभर जागाच असतो. - मेरी क्राऊले



20. स्वप्ने पाहिली पाहिजेत, ती पूर्ण होतात! नाहीतर, निसर्गाने आपल्याला ते पाहाण्याची शक्ती कशाला बरे दिली?



21. काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात. इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात.



22. तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कुणाचे एखादे गुपीत कधीही कुणालाही सांगू नका, अगदी मित्रालाही नाही! तो कधीतरी ते गुपीत इतरांजवळ उघडे करणारच! गुपीत त्यालाच म्हणतात जे आपण कुणालाच सांगत नाही. आपण स्वत:च आपले गुपीत इतरांना सांगण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही तर इतर कुणी आपले गुपीत लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे नाही काय? - चाणक्य



23. नेहमीच दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही. तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे, तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवायच्या आहेत. तुमचा रस्ता तुम्हालाच स्वत:लाच चालायचा आहे! - गौतम बुद्ध



24. दुसर्‍याच्या पराभवाची वाट बघणार्‍याला हे समजतच नाही की तो दुसर्‍याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वत:चा वेग आपोआपच कमी होत असतो.



25. सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत.



26. आपल्या मागच्या पिढीतील लोकांना ज्या गोष्टीबद्दल आपण नावे ठेवली, त्यांच्या ज्या गोष्टी आपल्याला आवडल्या नाहीत त्याच नेमक्या जर आपण पुन्हा आपल्या पुढच्या पिढीसोबत करू लागलो तर आपल्यासारखे दांभिक, दुटप्पी, स्वार्थी आणि खोटारडे आपणच! 



27. तुम्ही कुणाकडूनच काहीच अपेक्षा ठेवली नाही तर तुम्ही कधीही निराश होणार नाहीत.



28. जीवनात व्यापक अनुभव येण्यासाठी 3 गोष्टी करा - वाचन, पर्यटन आणि श्रवण 



29. खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला.



30. मुर्खाचे हृदय जिभेवर असते, शहाण्याची जीभ हृदयात असते.



31. चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही. - पंचतंत्र



32. इतरांबद्दल तोंडावर स्पष्ट बोलणारा व्यक्ती, इतरांनी त्याचेबद्दल स्पष्ट बोलल्यावर का दुखावतो?



33. अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे, तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव!



34. लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म!



35. एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच! एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही.



36. समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात, त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडुन जावू द्या!



37. समस्येशी सामना करायला सुरुवात करणे ही समस्या सुटण्याची सुरुवात असते! -



38. भीतीला टाळाल- तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते.



39. एखाद्या बद्दल आदर दाखवण्याचा सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे!



40. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजावण्याच्या फंदात पड़ू नका. कारण हा तुमचा आयुष्य प्रवास आहे, लोकांचा नाही. ऐकणारे लोक आपण सांगतो त्यातले जे त्यांच्या सोयीचे आहे तेवढेच घेतात आणि स्वत:च्या सोयीनुसार अर्थ लावतात. 



41. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसावर स्वत: परमेश्वर नाखुश असतो.



42. "ताणतणाव, अस्वस्थता आणि खिन्नता हे सगळे आपल्याला तेव्हा घेरतात जेव्हा आपण फक्त इतरांना खुश करण्यासाठी जगतो" -पाउलो कोहेलो



43. आनंद ही काही भविष्यासाठी साठवून ठेवण्याची गोष्ट नाही. तो आजच घेतला पाहिजे- जिम रॉन



44. स्वतःवर प्रेम करायला विसरू नका - सोरेन कर्कगार्ड 



45. दिलेले वचन हे एखाद्या घेतलेल्या कर्जासारखेच असते.



46. लोक तुमचा "सल्ला" मानत कधीच नाहीत. ते तुमचे "उदाहरण" घेतात.



47. प्रशंसा - स्वीकारायला आणि करायला शिका. जेवढी टीका कराल तेवढीच प्रशंसा सुद्धा करा. एखाद्याच्या प्रत्येक दोषावर तुम्ही टीका करता का? तर मग त्याच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे कौतुक सुद्धा करा. टीका करण्यात शब्दांची उधळपट्टी आणि कौतुक करण्यात शब्दांची काटकसर करू नका. जो प्रशंसा करू शकत नाही त्याला टिका करण्याचा सुद्धा अधिकार नसतो. 



48. सगळीच वादळे आपल्याला उध्वस्त करण्यासाठी येत नसतात. काही वादळे आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी येतात.



49. अपयशाच्या कहाण्या वाचा, त्यातून तुम्हाला यशाच्या कल्पना सुचतील.



50. माणसात देव असतो असे म्हणतात पण माणसात माणूस आहे की नाही हे आधी महत्वाचे आहे.



51. महानतेच्या शिखरावर नेणारा रस्ता खूप ओबडधोबड आणि कठीण आहे - सेनेका 



52. एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात.



53. ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते मिळवावेत. ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत. मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रूवारही येऊ नये. - प्राचार्य शिवाजीताव भोसले



54. लहान सहान निर्णय ताबडतोब घेण्याची सवय लावा. म्हणजे महत्वाचे निर्णय घायला तुमचे मन मोकळे राहील.



55. आपण इतरांच्या कशाविषयी तक्रार आणि टीका करतो? अशा गोष्टी विषयी ज्या आपल्याला आपल्याबद्दल आवडत नसतात. - विल्यम हारटन 



56. सर्व सुखी कुटुंबे एकसारखी असतात. पण प्रत्येक दु:खी कुटुंब आपापल्या पद्धतीने दु:खी असते - एना केरनीना



57. होय म्हणणे ही एक सवय होऊन जाते. लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहेमी ठेवतात. म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका.



58. इंदिरा गांधी: माझ्या आजोबांनी मला एकदा सांगितले होते - लोक दोन प्रकारचे असतात. एक - जे काम करतात; दुसरे - जे इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे घेतात. आजोबांनी पुढे मला सांगितले की तू पहिल्या प्रकारच्या लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न कर, कारण इथे स्पर्धा कमी असते. 



59. आपण केलेल्या चांगल्या कृत्याची कुणी दखल घेतली नाही तर हरकत नाही पण त्या विधात्याकडे आणि निसर्गाकडे ती दखल घेतली जाते आणि आपल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला मिळतेच याबद्दल खात्री बाळगा. 



60. घरात वादविवादाची आग लागली असेल तर कृपया ती विझविण्यासाठी तुम्ही बाहेरच्या कुणाही नातेवाईकांना बोलावणार असाल तर सावधान! कारण, फारच थोडे नातेवाईक सोबत पाणी घेऊन येतील. बाकीचे मात्र पेट्रोल, तेल, हवा असे सगळे पदार्थ घेऊन येतील.



61. कमी बोला, नेमके बोला आणि हळू बोला म्हणजे लोक तुमचे बोलणे ऐकण्यास उत्सुक असतील.



62. नशिबाला कुणाच्या नावे ठेऊ नये. नशीब कुणी विकत घेत नाही. ज्याला त्याला कमी जास्त, आपापल्या नशिबाने मिळते.



63. कुणाचे चांगले झाले, तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले, तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही.



64. बुद्धी कितीही तल्लख असली, तरी नशिबाशिवाय आयुष्यात जिंकता येत नाही, कारण बिरबल कितीही बुद्धीवान असला, तरीही तो राजा होऊ शकला नाही..!



65. अशा लोकांपासून दूर राहा जे तुमच्या महत्वाकांक्षेला कमी लेखतात. छोटे लोक असे करतात. महान लोक मात्र तुम्हालाही हिंमत देऊन तुम्हीही महान बनू शकता असे तुम्हाला सांगतात. - मार्क ट्वेन



66. माणसाचे खरे रक्षण मित्र आणि ज्ञान करतात. 



67. स्वातंत्र्याचे सगळयात महत्वाचे रूप म्हणजे आपण जसे आहोत तसेच 'असण्याचे' आपल्याला असलेले स्वातंत्र्य!



68. जीवन पुढच्या दिशेने जगायचे असते आणि मागच्या दिशेने समजून घ्यायचे असते.



69. "अंजान लोग और अंजान जगहों से हमेशा डर लगता है!" -



70. "टेक्नॉलॉजी अपनों से ज्यादा पुलिस को करीब लाती है!" - अनिल कपूर (जयसिंग राठोड) 



71. काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. त्यामुळे त्या ‘जैसे थे’ ठेवणे एवढेच आपण करू शकतो.



72. प्रचंड दडपण असतांनाच धैर्याची खरी कसोटी लागते- अर्नेस्ट हेमिंगवे



73. जुनी जाणती आनि वयोवृद्ध मंडळी युद्धाची घोषणा करतात, पण लढावे आणि मरावे लागते ते तरुणांनाच! - हर्बर्ट हुवर



74. लेखणी ही आपल्या मनाची जीभ असते - होरॅस



75. वागणूक हा एक असा आरसा आहे की ज्यात प्रत्येकजण स्वत:ची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो!" - जोहान वॉन गॉथे 



76. आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड असो की कडू खावंच लागतं.



77. पुस्तके आणि चांगली माणसे लगेच कळत नाहीत. त्यांना "वाचावं" लागतं!



78. पुस्तकांसारखा दुसरा मित्र कुणीही नाही. पुस्तकांसारखे श्रेष्ठ आणि पवित्र दुसरे काहीही नाही. 



79. वाचण्यासाठी पुस्तके फार जास्त आहेत आणि जीवन आणि वेळ खूप थोडे आहेत. - फ्रॅन्क ज़प्पा



80. "तुम्ही जेथेही जाल, तेथील हवामान  कसेही असो, तुम्ही तुमचा स्वत:चा सूर्यप्रकाश  सोबत नेत चला!" -अँथोनी अ‍ॅन्जेलो



81. जेथे दान देण्याची शिकवण असते तेथे संपत्तीची कमी नसते. आणि जेथे माणुसकीची  शिकवण असते तेथे माणसांची कमी नसते - नव वर्षा होले



82. तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच यशस्वी होतो. तडजोड करायला ज्ञान नाही तर शहाणपण लागते. 



83. माणूस तोपर्यंत जुना आणि पराभूत होत नसतो जोपर्यंत त्याचा पश्चाताप हा त्याच्या स्वप्नांची जागा बळकावत नाही - 



84. आधुनिक मनुष्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो निसर्गापसून दूर गेला आहे. आणि त्यामुळेच तो परमात्म्यापासून सुद्धा दूर गेला आहे. कारण निसर्गातच आपल्याला परमेश्वराची प्रथम झलक प्राप्त होत असते - ओशो



85. एका चांगल्या व्यक्तीची ओळख दुसरी चांगली व्यक्तीच करून देऊ शकते.



86. अहंकारविरहीत केलेली एखादी लहानशी सेवाही मोठीच असते.  



87. आत्मा अमर असतो. त्याला अग्नी, शस्त्र आनि काळ सुद्धा नष्ट करू शकत नाहीत. - श्रीकृष्ण 



88. कुणाचेच अनुकरण करायला नको, मात्र सगळ्यांकडून थोडे थोडे आपण शिकू तर शकतो, नाही का? 




89. जात्याचा खालचा दगड स्थिर असतो. वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा. मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे, चिंता, काळजी यांचे पीठ होते.



90. गोड मध बनवणारी मधमाशी वेळ आली की चावायला विसरत नाही. माणसाने नेहमीच सावधगिरी बाळगायला हवी, कारण, जास्त गोड बोलणारे पण आपल्याला इजा पोहचवू शकतात. - मराठी सुंदर सुविचार फेसबुक पेज



91. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातूनन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात. पण एकदा का तहान भागली की मग "पाण्याची चव" आणि "माणसाची नियत" दोन्ही बदलतात. म्हणून सावध रहा. - मराठी सुंदर सुविचार फेसबुक पेज



92. सगळ्यांना रोज भेटणे आपल्याला शक्य नसते, पण आपण चाटिंग मात्र सहज आणि रोज करू शकतो. संपर्कात राहणे ही सुद्धा खुप मोठी गोष्ट आहे. जितका जास्त संपर्क तितकच तुमचे नाते टिकून राहते.



93. लाईफ मध्ये सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात, कारण सूत्र कमी पडतात. न येणारे प्रश्न सुद्धा सोडवायला गेले तर जे प्रश्न आपल्याला सोडवता येत आहेत त्यांच्यासाठी वेळ मिळणार नाही आणि आयुष्य संपेल.



94. आपल्या शरीरातील तोंड नावाच्या गुहेत जीभ नावाची वळवळणारी नागीण रहाते. ती स्वैर सुटली तर बोलून बोलून म्हणजेच निंदा नालस्ती करून अनेकांच्या कानांना विषारी दंश करत रहाते. त्यामुळे तिला स्वैर आणि सैल सोडणे महागात पडते.   



95. तीन महत्वाच्या गोष्टी आयुष्यात लक्षात ठेवा आणि पालन करा: खोटे बोलू नका, कुणाला फसवू नका आणि ध्येयाच्या दिशेने प्रयत्न सोडू नका.



96. इतरांच्या चुकांतूनही शिका कारण स्वत:वर प्रयोग करत बसलात तर आयुष्य कमी पडेल.



97. पैशांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण, पैशांचे रक्षण तुम्हाला करावे लागते आणि ज्ञान मात्र तुमचे रक्षण करते.



98. एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती बदलण्याचा प्रयत्न करा. ती गोष्ट बदलता येत नसेल तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला! - मार्क ट्वेन



99. जास्त अभिमानाचे रूपांतर नेहेमी अहंकारात होते.



100. हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो ते "नाही" लवकर बोलल्यामुळे आणि "हो" उशिरा बोलल्यामुळे!



101. तुमचे "दृष्टी" चांगली असेल तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल. आणि जर तुमची वाणी गोड असेल तर जग तुमच्या प्रेमात पडेल.



102. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी


103. आळशीपणा, चालढकलपणा आणि दिरंगाई हे यश मिळवण्याच्या मार्गातले तीन शत्रू आहेत.



104. दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नका. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण.



105. यशासारखे प्रेरणादायी दुसरे काहीही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी आपणांस दोन्ही आवश्यक आहेत.



106. वाईट मनुष्य भीती दाखवली तरच आज्ञा पाळतो. चांगला मनुष्य प्रेमाद्वारे.



107. मनुष्य ज्याला घाबरतो त्यावर कधीही प्रेम करू शकत नाही.



108. आपण एखादी गोष्ट करू शकतो की नाही, हे ती गोष्ट करून पाहील्याशीवाय समजत नाही.



109. संशय म्हणजे स्वत:च्या अंगाभोवती लपेटलेला साप होय. तो कधी ना कधी आपल्याला दंश करतो त्याचबरोबर त्याच्या भीतीने इतर लोक आपल्यापासून दूर जातात.



110. जो प्रशंसा करू शकत नाही त्याला टिका करण्याचा अधिकार नसतो.



111. अति सावध होऊन धोका न पत्करणे हाच सगळ्यात मोठा धोका आहे.



112. "बदला घेण्याची भावना ही मानवजातीची नैसर्गिक भावना आहे" - महाभारत



113. कधीही कुणाची कुणाशी तुलना करु नये. स्वत:ची सुद्धा कुणाशी तुलना करू नये. कारण कोणतेही दोन व्यक्ती एकसारखे नसतात. तुलनेमुळे तुम्ही स्वत:चा आणि ज्या परमेश्वराने तुम्हाला बनवले आहे त्याचा सुद्धा अपमान करत आहात.



114. सुखाबद्दल एकच दुःख आहे की सुख निघून गेल्यावर कळतं की ते सुख होतं.



115. तुम्ही तुमचे चांगले कर्म करत राहा, कुणी दखल घेवो अथवा न घेवो, कुणी तारीफ करो अथवा न करो. अर्धे लोक झोपलेले असतात जेव्हा सूर्य उगवतो. आपण प्रकाश देतोय हे कुणी बघतंय की नाही याची पर्वा तो उगवतांना करत नाही.



116. सगळ्यांच्या समस्या टेबलावर मांडून ठेवायला सांगितल्या आणि कुणी कोणतीही समस्या निवडा असे सांगितले तर नक्की प्रत्येकजण आपापलीच समस्या उचलेल.



117. नशिबाची एक वाईट खोड असते. ते नेहेमी अशा व्यक्तींवर प्रसन्न होते जे  त्याचेवर अवलंबून रहात नाहीत.



118. काही नाती जपली जातात तर काही जपावी लागतात. तसेच काही नाती जोडावी लागतात तर काही जोडली जातात.



119. "आज देवाने तुम्हाला सकाळी झोपेतून उठवलं आणि आजचा दिवस दाखवला याबद्दल सर्वप्रथम देवाचे आभार माना. आज तुमच्याकडे जे काही आहे, त्याबद्दल सुद्धा आभार माना आणि दिवसाची सुरुवात अशा प्रकारे कृतज्ञतेने करा" -ओस्वाल्ड चेंबर्स



120. स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःबद्दलच्याच्या सकारत्मक बाबींचे रोज सकाळी चिंतन करा म्हणजे आत्मविश्वास कायम राहील. कारण तुमचे दोष, चुका आणि नकारात्मक बाजू दाखवायला इतर लोक बसले आहेतच. कुणीही परिपूर्ण नसतो हे लक्षात ठेवा आणि तुमचे गुण वाढवा आणि दोष कमी करण्याचा प्रयत्न करत राहा.



121. आजकाल कोण काय करतंय, कसं करतंय आणि का करतंय ह्या सगळ्यात लक्ष घालत बसण्यापेक्षा आपल्याला आज काय करायचंय, कसं करायचंय आणि का करायचंय याकडे जास्त लक्ष देणं केव्हाही चांगलं!



122. सतत इतरांशी तुलना करत राहिल्याने आपलं सत्व आणि स्वत्व दोन्ही नष्ट होऊन जाते.



123. जीवन जगायचे असेल तर पाण्यासारखे जगा. सगळ्यांत मिसळा, एकरूप व्हा पण स्वतःचे महत्व कमी होऊ देऊ नका.



124. जीवनाच्या गाडीत प्रबळ इच्छाशक्तीचे इंधन टाका. या इंधनाची टाकी कधीही रिकामी होवू देवू नका.



125. कुणाचेही कौतुक करायला, जिगर आणि दिलदारपणा आवश्यक असतो. कुणाची निंदा करणे तर फारच सोपे असते.



126. वाजवीपेक्षा जास्त चांगले वागाल तर गरजेपेक्षा जास्त वापरले जाल!



127. जे जीवनाचा आंनद घेत आहेत त्यांच्यासाठी जीवन उत्तम असते. जे जीवनाची चिकित्सा करत आहेत त्यांच्यासाठी जीवन कठीण असते. जे जीवनाबद्दल टीका करत बसतात त्यांच्यासाठी जीवन हे सर्वात मुश्किल बनते. शेवटी आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या जीवनाची व्याख्या ठरवतो.



128. "आनंदी होण्याचा थोडा जरी अवसर आणि संधी मिळाली तर ती सोडू नका. कारण जीवन क्षणभंगुर, छोटे आहे आणि आनंद आजकाल दुर्मिळ होत चालला आहे!" -ए. आर. ल्युकस



129. जेव्हा कुणी तुमचे हृदय दुखावेल तेव्हा शांत रहा. त्याला उत्तर देऊ नका. त्याला ईश्वर उत्तर देईलच.



130. "पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टीनी निराश आणि नाराज होणे सोडा. अशा प्रकारे जगण्यासाठी आयुष्य खूप छोटे पडेल!" - जोएल ओस्टीन



131. "तुमच्या आत्मविश्वासावर आणि स्वाभिमानवर सतत हल्ला करणारे तेच लोक असतात ज्यांना तुमच्या क्षमता आणि सामर्थ्यावर तुमच्यापेक्षा जास्त विश्वास असतो आणि त्याची भीती सुद्धा वाटत असते!" -वेन गेरार्ड ट्रॉटमन



132. ज्याला समजण्यात माणूस अयशस्वी होतो, त्याचा द्वेष करायला लागतो.



133. रोजच्या जीवनात संगीत, योग आणि हास्य यांचा अंतर्भाव ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे.



134. कर्तव्य अधिकाराशी आणि अधिकार कर्तव्याशी अतूट साखळीने बांधलेला असतो.



135. माणसे घर बदलतात, कपडे, राहणीमान बदलतात, नाती बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील अस्वस्थ का राहतात? कारण ते स्वत: बदलत नाहीत.



136. खोटं सहज खपून जातं कारण सत्य खरेदी करायची सगळ्यांचीच लायकी नसते.



137. तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता नाही, फक्त विचारांना तुमच्यावर नियंत्रण मिळवू देऊ नका.



138. जीवनात कधी स्वतःला कुणाच्या खूप अधीन होऊ देऊ नका. कारण, माणूस फार स्वार्थी असतो. जेव्हा तुम्हाला पसंत करतो तेव्हा तुमचे वाईटपण आणि दोष विसरून जातो आणि जेव्हा तुमचा तिरस्कार करतो तेव्हा तुमच्यातील चांगुलपणा विसरतो.



139. तुम्हाला आवडो अगर न आवडो, पण तुमची मुलं त्यांच्या जीवनातलं सगळ्यात महत्वाचं आणि त्यांच्या जीवनावर सगळ्यात जास्त प्रभाव असणारं जे व्यक्तीचरित्र अभ्यासतील ते तुम्हीच स्वतःच असणार -मार्क टीम



140. पाप नक्कीच वाईट आहे पण त्याहूनही वाईट पुंण्याचा अहंकार आहे.



141. हुशार व्यक्तीचा खरा दागिना म्हणजे ज्ञान होय.



142. सगळ्यांत योग्य धोरण कोणतं? प्रामाणिकपणा! फक्त त्याला व्यवहार ज्ञानाची जोड द्या.



143. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.



144. विचार बदला आणि तुमचे आयुष्य बदलेल!



145. ज्याच्या डोळ्यावर अहंकाराचा पडदा पडलेला आहे त्याला ना स्वतःचे अवगुण दिसत असतात, ना दुसऱ्याचे गुण दिसत असतात.



146. गुन्हेगार हा जमिनीत वाढणाऱ्या अनावश्यक गवतासारखा असतो. एक उपटून फेकले की त्याच्या जागी दुसरा कधी न कधी उगवतोच.



147. तुम्ही एखाद्या व्यक्तीला सर्वकाही देत असाल, तरी देखील ते त्याला अपूर्ण पडत असेल तर समजावे की तुम्ही चुकीच्या व्यक्तीला देत आहात.



148. एखाद्या गोष्टीवर किंवा मुद्द्यावर मी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही याचा अर्थ, मला हे सगळं समजलंच नाही आणि मान्य नाही किंवा सगळंच समजलं आणि मान्य आहे असा होत नाही.



149. एखाद्या गोष्टीवर मी काही बोललोच नाही याचा अर्थ मला काही बोलायचेच नव्हते असेही नाही.



150. लोक मला म्हणायला लागले की, "तू खूप बदललास रे!" मी त्याना म्हटले, "हो रे! तुटून गेलेल्या फुलांचा रंग बदलतोच ना!"



151. लोक मला म्हणायला लागले की, "तू खूप बदललास रे!" मी त्याना म्हटले, "नाही रे! मी लोकांच्या आवडीनुसार जगणे फक्त सोडले आहे!"



152. ज्या दिवशी तुम्ही तुमचे आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच तुमचा दिवस आहे. बाकी तर काय फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत.

related articles,





प्रेरणादायी उतारे - motivational paragraph in marathi 

good thoughts in marathi


153. एखादेवेळेस खोटे बोलणे सत्य बोलण्यापेक्षा योग्य असते. फक्त ते कुणाला हानिकारक नसावे आणि ते कुणाचा घात आणि अवमान करण्यासाठी वापरलेले नसावे. कारण सत्य सुद्धा सापेक्ष असते. एकाला एक गोष्ट सत्य तर दुसऱ्याला अर्धसत्य किंवा असत्य वाटू शकते. कारण सत्याच्या अनेक बाजू असतात.  मला तर वाटतं की सत्य असत्याचा घोळ नसावा म्हणून मौन रहाण्याचा शोध लागला असावा -वजू कोटक (चित्रलेखा)



154. जेव्हा आपली वेळ वाईट असते, तेव्हा लोकही वाईट वागतात. आणि चांगली वेळ आली की, सगळेच चांगले वागतात. दोष लोकांचा नाही तर वेळेचा आणि परिस्थितीचा आहे. त्यामुळे  नेहमी लक्षात ठेवा, माणसं बदलण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा आपली परिस्थिती बदला, म्हणजे बाकी सगळं आपोआप बदलेल.



155. कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा. कारण नाती जपण्यासाठी  संवाद आवश्यक आहे.



156. कितीही केलं तरी तेथे कमीच असते, जेथे नावडतीचं मीठ अळणीच असते. म्हणजेच एखाद्याने आपले दोषच काढायचे ठरवले तर आपण कितीही चांगले वागले तर त्याला आपले गुण दिसणारच नाहीत. तो आपल्यावर टीका आणि निंदाच करेल. अश्या टिकेकडे एका मर्यादेपर्यंत दुर्लक्ष करावे. डोक्याच्या पार गेले की मग मात्र धडा शिकवावा.



157. विचारी माणसाने दिवसा अशी कर्म करावी की त्याला रात्री सुखाने झोप येईल. तरुणपणात अशी कर्म करावी की त्याला म्हातारपणात सुख मिळेल. आणि जन्मभर अशी कर्म करावी की त्याला परलोकात आणि पुढील जन्मात देखील सुख मिळेल.



158. भुते आणि राक्षस  दुसरीकडे कुठे नाही, तर आपल्याच आत मध्ये राहात असतात. कधीकधी ते आपल्यातल्या माणुसकी वर विजय सुद्धा मिळवतात! -स्टीफन किंग



159. जगा इतके की, आयुष्य कमी पडेल. हसा इतके की, आनंद कमी पडेल. काही मिळाले किंवा नाही मिळाले, तो नशिबाचा खेळ आहे. पण प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल.



160. आपण विश्वातील प्रत्येकच गोष्टीत कार्यकारण भाव शोधू नये. काही गोष्टी श्रद्धेने आणि विश्वासाने स्विकाराव्यात. आयुष्यात श्रद्धा जरूर असावी. श्रद्धेची कधी चिकित्सा करू नये. तसेच इतर कुणाच्या श्रद्धेची टर उडवू नये. श्रद्धा आणि विश्वास मोठमोठे बदल आणि चमत्कार घडवतात.



161. या जगात चांगली माणसे भरपूर असतात आणि चांगले प्रसंग, घटना घडतात आणि यापुढेही घडत राहणार! फक्त तसे होईल असा विश्वास पाहिजे. मग ही चांगली माणसे आपोआप तुम्हाला आपल्या आसपास दिसायला लागतील आणि चांगल्या घटना घडतांना दिसू लागतील.



162. समोरच्या व्यक्तीला त्याच्या जीवनातल्या त्याच्या एखाद्या भूमिकेबद्दल दूषणे देत असतांना आणि अपेक्षा करत असतांना, आपण त्या भूमिकेत होतो तेव्हा आपण काय केले होते (आणि नव्हते), याची जाणीव आणि आठवण नेहेमी असू द्यावी.



163. प्रेयसीचा एकनिष्ठपणा तेव्हाच पणाला लागतो जेव्हा तिच्या प्रियकराकडे काहीच नसतं किंवा असलेलं नष्ट होतं. प्रियकराचा एकनिष्ठपणा तेव्हाच पणाला लागतो जेव्हा त्यांचेकडे सगळं काही असतं किंवा मिळतं.



164. आपण कुणाला कितीही कसेही समजावून सांगितले तरी ज्याने समजून घ्यायचे नाही असे ठरवले आहे, तो आपल्याला कधीही समजून घेणारच नाही कारण झोपेचे सोंग घेणाऱ्याला झोपेतून उठवता येत नाही. ज्याने आपल्याबद्दल गैरसमज करायचे मनाशी ठरवले आहे त्याला कितीही समजावले तरी फायदा नाही.



165. आपण जर फक्त संपर्कातल्या प्रत्येकालाच खुश ठेवण्यासाठी कर्म करत आणि जगत राहिलो तर आपण झिजून झिजून संपून जाऊ पण इतर लोकांच्या अपेक्षा कधी संपणार नाहीत. आणि तरीही कुणी ना कुणी तुमच्यावर नाखूष असेलच!  हे लक्षात ठेवा की लोक घोड्यावर ही बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत. त्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहून आणि आपल्या अंतरात्म्याचे ऐकून त्यानुसार कर्म करा.



166. प्रेम, संवाद, कर्तव्य, हक्क आणि अपेक्षा या गोष्टी कधीच एकतर्फी असू नयेत. असल्यास त्या अयशस्वी आणि निरर्थक होतात.



167. कुणाजवळही मदत, सल्ला किंवा माहिती मागतांना लाज, भीती आणि संकोच वाटून घेऊ नये कारण आपण परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण नसतो व असहाय्य असू शकतो. पण मागितल्यावर एखाद्याकडून तिन्ही गोष्टी मिळाल्या नाहीत तर लगेच त्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून त्याची निंदा व बदनामी करू नये कारण ती समोरची व्यक्ती सुद्धा परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण नसते व असहाय्य असू शकते.



168. मागीतल्याशिवाय कुणालाही सल्ला, मदत, किंवा माहिती देऊ नये नाहीतर कुणालाच त्यांची किंमत, महत्व आणि आदर राहात नाही.



169. फक्त आपणच दिलेली माहिती, मदत आणि सल्ला समोरच्याने मानला पाहिजे असा आग्रह धरू नये. मागितल्यावर शक्य झाल्यास देणे आपले काम. घेणे न घेणे हा निर्णय समोरच्या व्यक्तीवर सोडावा.



170. ही दुनिया दांभिक आहे. या जगात नेहमी सावधतेने पावले टाका.  येथे पावलापावलावर धोके आहेत. "ही व्यक्ती धोकेदायक आहे" असे धोक्याचे इशारे कोणत्याच व्यक्तीच्या कपाळावर चिटकवलेले नाहीत. ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. नाही ओळखता आले तर आपली घोर फसगत होते. त्यातून बाहेर निघता निघता आपल्या जीवनातला अमूल्य वेळही निघून जातो आणि धोका देणारा मात्र नामनिराळा होतो, त्याचा हेतू साध्य होतो आणि आपण मात्र बरबाद होतो.



171. एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात.



172. आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व बहाल करतांना त्यांचे माणूसपण विसरू नका. त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे. तसेच पत्नी, सून ही गृहलक्ष्मी असते. पण तीला देवत्व देताना तीला माणूस म्हणून समजुन घेणे आणि स्वीकारणे जास्त महत्वाचे आहे, नाही का?



173. स्त्रीच्या अस्तित्वामुळेच पुरुषाच्या पुरुषत्वाला अर्थ प्राप्त होतो आणि पुरुषाच्या अस्तित्वामुळेच स्त्रीच्या स्त्रित्वाला अर्थ प्राप्त होतो. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आणि निरर्थक आहेत. दोन्ही एकमेकांचे स्पर्धक नसून दोन्ही एकमेकांना पूरक आहेत.



174. समोरचा मनुष्य तलवार असेल तर तुम्ही तलवार किंवा ढाल बनू नका तर म्यान बना. तलवार बनलात तर वार होईल. ढाल बनलात तरी वार होईल. म्यान बनलात तर तो मनुष्य तुमच्यात सामावून जाईल.



175. कठीण काळ कायम टिकाऊ नसतो, पण कठीण लोक असतात.



176. अपयश कायम नसते. यश सुद्धा!



177. पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल.



178. एखाद्या कृतीमध्ये पाप नसते. त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते. जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते. देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो. मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच असली पाहिजेत. नाही का?



179. कसलीच लाज नसणे हीच एक लाजीरवाणी गोष्ट!



180. शब्द विविध पद्धतीने योजले असता वेगेवेगळा अर्थ निघतो आणि अर्थ वेगेवेगळ्या पद्धतीने योजल्यास वेगळा परिणाम साधता येतो.



181. चांगल्या गोष्टीचा अतिरेक एका लहान वाईट गोष्टी पेक्षा जास्त नुकसान करतो.



182. कुणी कुणाची नक्कल करून जीवनात यशस्वी होऊ शकत नाही कारण प्रत्येकाचे जीवन आणि मार्ग वेगळे असतात.



183. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजावण्याच्या फंदात पड़ू नका. ऐकणारे लोक त्यातले जे त्यांच्या सोयीचे आहे तेवढेच घेतात.



184. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून त्याची प्रिय वस्तू, गोष्ट, व्यक्ती हिरावून घेतली तर नंतर नियती त्या बदल्यात तुमची प्रिय वस्तू, गोष्ट, व्यक्ती आणि तुमच्या प्रिय व्यक्तीची प्रिय वस्तू, गोष्ट, व्यक्ती हिरावून घेते. हा निसर्गाचा नियम आहे आणि तो कधीही खोटा ठरत नाही.



185. ह्या जगात शोधल्यावर सगळ्या गोष्टी सापडतात फक्त आपली चूक सापडत नाही.



186. स्वर्गाची आशा सोडा आणि नरकाची भीती सुद्धा सोडून द्या. पाप पुण्याची चिंता सोडा. फक्त तुमच्यामुळे कुणाचे हृदय दुखावणार नाही एवढी काळजी घ्या आणि बाकीचे निसर्गावर सोडा.



187. माणुसकीच्या भावनेची सर्वोत्तम अभिव्यक्ती म्हणजे प्रेम आणि दानवतेच्या भावनेची सर्वोत्तम अभिव्यक्ती म्हणजे द्वेष.



188. प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी होवोत, कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे. जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिध्द होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात.



189. एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक!



190. स्त्रीच्या अस्तित्वामुळेच पुरुषाच्या पुरुषत्वाला अर्थ प्राप्त होतो आणि पुरुषाच्या अस्तित्वामुळेच स्त्रीच्या स्त्रित्वाला अर्थ प्राप्त होतो. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आणि निरर्थक आहेत. दोन्ही एकमेकांचे स्पर्धक नाहीत तर दोन्ही एकमेकांना आहे पूरक आहेत.



191. समोरचा मनुष्य तलवार असेल तर तुम्ही तलवार किंवा ढाल बनू नका तर म्यान बना. तलवार बनलात तर वार होईल. ढाल बनलात तरी वार होईल. म्यान बनलात तर तो मनुष्य तुमच्यात सामावून जाईल.



192. संशय म्हणजे स्वत:च्या अंगाभोवती लपेटलेला साप होय. तो कधी ना कधी आपल्याला दंश करतो त्याचबरोबर त्याच्या भीतीने इतर लोक आपल्यापासून दूर जातात.



193. बदला घेण्याची भावना ही मानवजातीची नैसर्गिक भावना आहे - महाभारत 



194. कधीही कुणाची कुणाशी तुलना करु नये. स्वत:ची सुद्धा कुणाशी तुलना करू नये. कारण कोणतेही दोन व्यक्ती एकसारखे नसतात. 



195. चांगल्या गोष्टीचा अतिरेक एका लहान वाईट गोष्टी पेक्षा जास्त नुकसान करतो. 



196. कुणी कुणाची नक्कल करून जीवनात यशस्वी होऊ शकत नाही कारण प्रत्येकाचे जीवन आणि मार्ग वेगळे असतात. 



197. आपल्याजवळ जी गोष्ट नाही पण इतरांजवळ आहे, तेव्हा इतरांकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि ज्यांचेजवळ ती आहे त्या गोष्टीचा/व्यक्तीचा हेवा आणि द्वेष करू नका आणि ती गोष्ट तुच्छ मानू नका. नंतर तीच गोष्ट तुम्हाला मिळाली तरी त्या गोष्टीला तुम्ही तुच्छ मानणार काय?



198. आपल्याजवळ जी गोष्ट आहे पण इतरांजवळ नाही, तेव्हा आपल्याकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि इतरांना मिळावी यासाठी प्रार्थना करा. पण ती गोष्ट आपल्याजवळ असल्याचा अभिमान व गर्व बाळगून इतरांना कमी लेखू नका. ती गोष्ट तुमच्यापासून हिरावून घेतली गेली तर काय कराल?



199. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून त्याची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती हिरावून घेतली तर नंतर नियती त्या बदल्यात तुमची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती आणि तुमच्या प्रिय व्यक्ती ची प्रिय वस्तू/गोष्ट/व्यक्ती हिरावून घेते.



200. दोन व्यक्तींमध्ये तुलना करणाऱ्या व्यक्तींचा हेतू कधीच उदात्त नसतो. कारण तुलना करून त्या दोन व्यक्तींपैकी कुणीच सुधारत नाही पण त्या दोघांमध्ये द्वेष भावनाच वाढीस लागते. लोक तुलनेतून नाही तर प्रेरणेतून सुधारतात. तुलनाबाज लोकांचा हेतू एकच असतो - दोन्ही व्यक्तींची तुलना करून त्या दोघांवर अंकुश ठेवणे. 



201. आपण सर्वजण म्हणजे निसर्ग, प्राणी, पक्षी आणि मानव हे सगळे त्या सर्वशक्तिमान परमात्म्याचे अंश आहोत! लक्षात ठेवा की मृत्यूनंतर आपलं शरीर नष्ट होतं, पण आत्मा नाही. आत्मा अमर असतो! - भगवदगीता 



202. आत्म्याकडून परमात्म्याकडे, प्रदर्शनाकडून दर्शनाकडे, सकाम कर्माकडून निष्काम कर्माकडे, स्वार्थाकडून परमार्थाकडे आणि वासनेकडून उपासनेकडे जाणे हेच आयुष्याचे ध्येय असायला हवे!- भगवदगीता



203. जीवनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे, जीवनातील सगळ्या समस्यांचे समाधान, जीवनातील सगळ्या शंकांना पूर्णविराम आणि जीवनातील सगळ्या भयांची समाप्ती जेथे होते ते ठिकाण म्हणजे भगवदगीता होय.



204. अंतिम समयी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, "एखाद्याचे या जगातील ठरलेले विहीत कार्य संपुष्टात आले की त्याने एखादा जास्तीचा क्षणसुद्धा पृथ्वीवर घालवला तर निसर्गाचे संतुलन बिघडते. या जगात प्रत्येक जण एका विशिष्ट कार्यासाठी आलेला असतो. ते पूर्ण झाले की त्याची जायची वेळ येत असते. माझेही धर्मस्थापनेचे कार्य आता झालेले असल्याने मी एक क्षण सुद्धा आता पृथ्वीवर राहाणे योग्य नाही. मला जायलाच हवे". 



205. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगीतली कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही  असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो.



206. दोन व्यक्तीत कोणी कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तर ती लागत नसते, आग लावणाराच जळून राख होतो ...!



207. कधीही संतापू नका.  कारण लोखंड थंड असते तेव्हा कणखर आणि कडक असते. पण लाल झाले की त्याला लोक हवा तसा आकार देतात.



208. जो फक्त आपल्याला जन्म देतो म्हणून त्याचा अधिकार आपल्यावर असण्यापेक्षा जो आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख देतो त्याचा आपल्यावर खरा अधिकार असतो.



209. चांगल्या लोकांची एक कमजोरी असते कि ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला चांगलेच समजतात.



210. समस्येशी सामना करायला सुरुवात करणे ही समस्या सुटण्याची सुरुवात असते! 



211. एखाद्याकडून ज्ञान ऐकून ते दुसऱ्याला ऐकवणे याला फार तर आपण उपदेश असे नाव देऊ शकतो पण ते सत्य असेलच असे नाही!



212. ते घर, खरं घर नव्हेच जेथे पुन्हा पुन्हा बेघर व्हायची भीती असते.



213. ते प्रेम, खरं प्रेम नसतंच जे तर्काच्या आधारे टिकून आहे.



214. जो फक्त आपल्याला जन्म देतो म्हणून त्याचा अधिकार आपल्यावर असण्यापेक्षा जो आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख देतो त्याचा आपल्यावर खरा अधिकार असतो.



215. नदीला हे माहित असतं की समुद्रात गेल्यावर तिचे स्वत:चे अस्तित्व नष्ट होणार आहे, तरीही ती पर्वताच्या टोकापासून निघून दूर समुद्रात मिसळण्यासाठी मोठा प्रवास करते कारण तिला समुद्रामुळे एक नवी ओळख मिळणार असते!      




216. ज्या देहाचे चोचले पुरविले तो देह आगीच्या भक्ष्यस्थानी पडतो. हे अंतिम सत्य माहित असूनही लोक याच देहाच्या सुखासाठी अविरत झटतात, लबाड्या करतात. शरीर वासनांच्या तृप्ततेसाठी वाट्टेल ते करतात.



217.  प्रकाशाचं कौतुक सगळ्यांनाच असतं. पण प्रकाशापेक्षा अंधार श्रेष्ठ आहे. कारण तो सर्वांना आहे तसा सामावून घेतो.



218. पापाच्या पैशातून पुण्याची खरेदी करता येत नाही.



219. शंका फक्त शंकेलाच जन्म देते.



220.  ज्या समयी माणसाची सावली सुद्धा सोबत देत नाही ती वेळ असते बाराची. म्हणून तर आपण म्हणतो : एखाद्याचे बारा वाजले.



221. दु:खात वाटेकरी नसतोच.



222. ज्ञात जगापेक्षा अज्ञात जग फार फार मोठं आहे. अगदी आजच्या कॉम्प्युटर सारखं. त्यामाध्ये अगणित गोष्टी असतात. पण पासवर्ड वापरल्याशिवाय त्या दिसत नाहीत. तसेच सैतानी लोक षटकर्मातील अनेक मंत्र हे अज्ञात जगातल्या शक्तीशी संपर्क साधण्यासाठी वापरतात, जसे सामान्य माणूस प्रार्थनेद्वारे देवाशी कनेक्ट होतो, तसेच!!


223. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परीस्थितीनुसार स्वतामध्ये बदल करतो ..कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात ..पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं .."खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.”



224.मी 'कोणापेक्षा ' चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही , पण मी ' कोणाचे' तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!"


marathi suvichar- simple marathi suvichar in one line 



225.अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.



226.अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.



227.तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल...



228.न हरता...न थकता...न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं



229भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.




230.आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.



231.खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.



232.जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!



233.ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते, त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे




234.चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस:




235.एका निश्चित बिंदू नंतर पैशाला काहीच अर्थ राहत नाही.



                                                                   
236.तुमचा स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो,तुमची संपत्ती नाही.



237.माणुसाच्या स्वभावातच एक राजकारणी जनावर आहे.


 
238.ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात भीती आहे. त्या व्यक्तीवर आपण प्रेम करु शकत नाही.



239.वाईट व्यक्तीच्या मनात पश्चात्तापाची भावना प्रचंड प्रमाणात भरलेली असते.



240-आपल वाईट होईल या विचारांतून उत्पन्न होणारा त्रास म्हणजे भीती.



 241.जो सर्वांचा मित्र असतो, तो कोणाचाही मित्र नसतो.


 242.आपण ज्ञानी असायला हवे. ही माणसाच्या मनात उत्पन्न होणारी नैसर्गिक इच्छा आहे.



243.समाजात तुमच मत मांडायच सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे तुमच चरित्र आहे.



244.तुम्हाला जर वाटत असेल की कोणीही तुमची टीका करु नये. तर या तीन गोष्टी करा - काही बोलू नका, काही करु नका आणि जीवनात काही बनु नका.


245.शत्रुंवर विजय प्राप्त करण्यापेक्षा ज्याने स्वतः च्या इच्छेवर विजय प्राप्त केले आहे त्याला मी अधिक शुरवीर मानतो. कारण स्वतः च्या इच्छेवर विजय प्राप्त करणे सर्वात कठीण काम आहे.


 246.कोणीही क्रोधित होऊ शकतो, हे सोप आहे. पण योग्य व्यक्ती योग्य पातळीवर योग्य वेळी योग्य उद्देशाने व योग्य पद्धतीने क्रोधित होतो. हे कुणालाही जमत नाही. व हे प्रंचड अवघड काम आहे.



247,शिक्षणाची मुळे कडवी असतात. पण फळे मात्र गोड असतात.



248.एक वाईट कार्यकर्ता भविष्यात एक चांगला नेता बनु शकत नाही.



249.आनंद हा जीवनाचा अर्थ आणि उद्देश आहे.



250.लेखन करताना - स्वतः ला एक सामान्य माणसाच्या रुपात व्यक्त करा. पण विचार बुध्दीमान व्यक्ती बनुन करा.



 251.बुद्धिमान व्यक्ती बोलतो कारण त्याच्याकडे काही सांगण्यासारख असत. आणि मुर्ख व्यक्ती बोलतो कारण त्याला काही सांगायच असत.


related articles,


marathi suvichar- good thoughts in marathi for life- great thoughts in marathi

खाली काही खास आयुष्यवरील सुंदर मराठी सुविचार (good thoughts in marathi for life) लिहिले आहेत  जे तुम्हाला जीवनात कठीण  समयी तुम्हाला प्रेरणा देतील तुमचं मनोबल उंचवण्यास मदत कऱतिल. जीवनाच अनमोल ज्ञान तुमच्यासमोर प्रगट करतील  


निसर्ग विनाकारण काहीच करत नाही. 




आपण युद्ध करतो कारण आपल्याला शांतता पाहिजे असते. 



मुलांना जन्म देणाऱ्यांपेक्षा मुलांना शिक्षित करणारे जास्त सन्मानीय आहेत. कारण मुलांना जीवन देण्यापेक्षा मुलांना जीवन जगण्याची कला शिकवणे हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. 



जीवनामध्ये आणि मुत्यु मध्ये जेवढा फरक आहे. तेवढाच फरक शिक्षित आणि अशिक्षित मध्ये आहे




जो एकांतात आनंदी राहतो तो एकतर जनावर आहे किंवा देव आहे. 




गरीबी गुन्ह्याची आणि क्रांतीची निर्माती आहे.



तत्वज्ञान हे लोकांना आजारी पाडण्याच काम करत. 




साहस हा मानवी गुणातील सर्वोत्तम गुण आहे. कारण साहस हा गुण आपल्या दुसऱ्या गुणांना विकसित करण्याच काम करतो.



आपण महान कामांतुनच महान बनु शकतो.



 तरुण मुल लवकर फसतात. कारण ते प्रत्येक गोष्टीबद्दल आशावादी असतात.



 मित्र हा तुमचा आत्मा आहे.



 महान व्यक्तींची प्रवृत्ती ही उदास स्वरुपाची असत




विसाव्या वर्षांत माणुस स्वतः च्या इच्छेनुसार चालतो. तिसाव्या वर्षांत बुध्दीने आणि चाळीसाव्या वर्षी अंदाजाने



या जगात सर्वकाही EASY आहे जेव्हा तुम्ही आपल्या स्वप्न साकार करण्यासाठी BUSY आहात आणि सर्वकाही तेव्हढंच EASY नाही जेव्हा तुम्ही lazy आहात 




खाली पडणं म्हणजे एक प्रकारच अपघात असतो पण पडून राहन ही आपली स्वतःची निवड असते 





आपल्या धैर्याला कधीच सांगू नका की समोरची परेशानी किती मोठी आहे आपल्या समोरच्या परेशानीला हे सांगा की तुमचं धैर्य किती मोठ आहे 




जर तुम्हाला एखाद्या दिवशी स्वतःवर अभीमान करायचा असेल तर आज हार मानून घेऊ नका 




एखाद्या माणसाला जरी लाखो गोष्टी माहित असतील जरी त्याला जगातले संपूर्ण कानेकोपरे माहित असेल पण जर तो स्वत: ला ओळखत नसेल तर तो अज्ञानी आहे 




जर आपण आज आपल्याला मिळणारे पैशापेक्षा जास्त कष्ट करत असाल तर तुम्ही येणाऱ्या काळात कष्टापेक्षा जास्त पैसे मिळवणार हे नक्कीच 




आपल्याला मिळालेल्या शिक्षणा पेक्षा गरजेचं आहे आपली आपल्या ध्येयाकडे जाण्याची इच्छा। 




आपल्याला पुढं चालतांना मोठमोठी डोंगर थांबवत नाही तर आपल्या चपलेत अडकलेले लहान लहान काटे थांबवत असतात 




उडवून टाकतात झोप काही घरच्या जवाबदाऱ्या रात्रभर जागणार प्रत्येक व्यक्ती प्रियकर नसतो 




जो व्यक्ति खरा असेल तो त्रासात येऊ शकतो पण हार कधीही मानू शकत नाही 




जर आपण आपले कार्य फक्त याच्यामुळे बंद करून टाकले कारण तुम्हाला वाटत की ते तुमच्या कडून होऊ शकणार नाही तर तुम्ही बघितलेल स्वप्न फक्त तुमची एक छोटीशी इच्छा होती हे लक्षात घ्या 




तुमच्या चांगल्या काळाची वाट पहा, संघर्ष आणि संयम ठेऊन. 




जे तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत नाहीत त्यांचे शब्द मनावर लावून घेऊ नका. 




वेडे आणि हुशार यांच्यात फरक हा आहे की हुशार माणसाला मर्यादा असते आणि वेड्या माणसाला मर्यादा नसते. 




ज्या प्रकारे संपूर्ण जग आपल्या आईला अभिनंदन करत, परंतु मुलाला जन्म देताना तिने किती अडचणी पाहिल्या आहेत हे फक्त एका आईला माहित असते, त्याच प्रकारे आपण आयुष्यात यशस्वी होतो, मग प्रत्येकजण आपले अभिनंदन करतो, परंतु आपल्यालाच माहीत असत की आपण किती वेदना सहन केल्या आहेत, किती अडचण उचलल्या हे फक्त आपल्यालाच माहीत असत ? 



marathi suvichar- good thoughts in marathi- Benjamin Franklin

great thoughts of benjamin franklin in Marathi


benjamin franklin  Born in Boston in 1706,. He was an inventive scientist, printing technician, writer, musicologist, chess player, politician, diplomat, professional, post-master, active participant in the American freedom movement,. He is considered one of the Founding Fathers of America.


लहान-लहान खर्चा पासून सावध रहा. एक लहान 
                  छेद पूर्ण जहाजाला बुडवून टाकू शकतो. 

                                                          बेंजामिन फ्रैंकलिन 

अज्ञानी असणे लज्जास्पद गोष्ट आहे. पण 
                   त्याहीपेक्षा लज्जास्पद गोष्ट म्हणजे शिकण्याची 
                  इच्छा नसणे. 

                                                          बेंजामिन फ्रैंकलिन 
संतोष गरीबांना श्रीमंत बनवतो आणि  असंतोष 
                 श्रीमंतांना गरीब बनवतो. 

                                                          बेंजामिन फ्रैंकलिन 
 देणार्‍यांची बुध्दी ही घेणार्‍यांपेक्षा जास्त असते. 

                                                          बेंजामिन फ्रैंकलिन 

 

 काहीतरी अस लिहा जे वाचण्याच्या लायकीचे 
                 असेल. किंवा काहीतरी अस  करा जे लिहण्याच्या 
                 लायकीचे असेल. 

                                                         बेंजामिन फ्रैंकलिन 

 

 जो स्वतः ची मदत करु शकतो. त्याचीच ईश्वर मदत 
                 करतो. 

                                                         बेंजामिन फ्रैंकलिन 

 अर्ध - सत्य हे नेहमी एक सर्वात मोठ खोटारडेपणा 
                 असतो. 

                                                          बेंजामिन फ्रैंकलिन 

तुमच्या कडे जर धीर असेल. तर तुम्हाला जे पाहीजे 
                 ते मिळेल. 

                                                           बेंजामिन फ्रैंकलिन 


मुंगी कडे पहा ते काम करत असताना गप्प 
                    राहतात. 

                                                           बेंजामिन फ्रैंकलिन


बुद्धिमान लोकांना सल्ल्याची आवश्कताच नसते. 
                    आणि मुर्ख लोक कुणाचे सल्ले ऐकतच नाहीत.

                                                           बेंजामिन फ्रैंकलिन


क्रौधाने सुरु झालेली गोष्ट लाजेने संपते.
                                               बेंजामिन फ्रैंकलिन

जीवनातील दुःखद गोष्ट म्हणजे आपण मोठे तर 
                     लवकर होतो पण समजुतदार फार उशीरा होतो.

                                                        बेंजामिन फ्रैंकलिन
तुम्ही थांबु शकता पण वेळ थांबु शकत नाही.

                                                        बेंजामिन फ्रैंकलिन

काही लोक २५ व्या वर्षीच मरतात पण त्यांच.      
                   अंतिम संस्कार ७५व्या वर्षी केल जात.

                                                        बेंजामिन फ्रैंकलिन

लवकर झोपने आणि लवकर उठणे यामुळे माणुस.        
                    स्वस्थ, समृद्ध आणि बुद्धीमान बनतो.

                                                       बेंजामिन फ्रैंकलिन


आपण सर्व अज्ञानी जन्मतो पण आयुष्यभर मुर्ख 
                    बनुन राहण्यासाठी मेहनत लागते.

                                                         बेंजामिन फ्रैंकलिन


चांगले काम करण हे चांगले बोलण्यापेक्षा उत्तम 
                    आहे.

                                                       बेंजामिन फ्रैंकलिन
मी अयशस्वी झालो नाही. मला फक्त १०० 
                    चुकीच्या पध्दती  माहिती पडल्या आहेत.

                                                    बेंजामिन फ्रैंकलिन
आपल्या प्रतिभेला लपवुन ठेवु नका. त्यांना       
                     उपयोगात आणा.

                                        बेंजामिन फ्रैंकलिन

 

marathi suvichar- good thoughts in marathi- marks sisro-

Marx Cicero



Quote 1 -    शत्रु मारुन टाकतात. पण मित्र जखमी करतात. 

                                                                   मार्कस सिसरो 
                                                       

Quote 2 -   आत्मसन्मान शिवाय सामर्थ्य व्यर्थ आहे. 

                                                              मार्कस सिसरो 

Quote 3 -   विवेक हा चांगल आणि वाईट यांमधील फरक 
                   सांगतो. 

                                                               मार्कस सिसरो 

Quote 4 -    जिथे जीवन आहे, तिथे आशा आहे. 

                                                              मार्कस सिसरो 

Quote 5 -     बुद्धिमान व्यक्ती विवेकानुसार, साधारण व्यक्ती 
                    अनुभवानुसार आणि मंद व्यक्ती गरजेनुसार  चालत 
                   असतात.

                                                             मार्कस सिसरो 

Quote 6 -    ज्या गोष्टीचा विचार करायला तुम्हाला लाज वाटत 
                   नसेल. ती गोष्ट बोलायला तुम्ही लाजायला नको. 

                                                            मार्कस सिसरो 

Quote 7 - दुसऱ्यांची चुक लक्षात ठेवणे. व स्वतःची चुक 
                विसरणे हे मूर्ख लोकांच वैशिष्ट्य आहे. 

                                                           मार्कस सिसरो 

Quote 8 -   युद्धाच्या वेळी न्याय हा बहिरा होतो. 

                                                               मार्कस सिसरो 

Quote 9 -  विश्वाच्या निरीक्षण आणि परिक्षणेतुन कलेची  
                   निर्मिती होत असते. 

                                                              मार्कस सिसरो 

Quote 10 -  आयुष्यात चुका कोणीही करु शकतो. पण मूर्ख 
                    लोकच चुका पासून शिकत नाहीत. 

                                                               मार्कस सिसरो 

Quote 11 -   स्वतः च्या  अवगुणांना  ओळखने सर्वात मोठी 
                     गोष्ट आहे. 

                                                               मार्कस सिसरो 

Quote 12 -  पुस्तकांशिवाय रिकामी  खोली म्हणजे 
                   आत्माशिवाय रिकामी शरीर. 

                                                               मार्कस सिसरो 

Quote 13 -   सवय महान आहे. ती  कष्ट सहन करायला आणि 
                     जखमांशी व्देष करायला शिकवते. 

                                                                   मार्कस सिसरो 

Quote 14 -   जीवनामध्ये मुत्यु ही जीवन लक्षात राहण्यासाठी 
                     बनवली गेली आहे. 

                                                                 मार्कस सिसरो 

Quote 15 -  चेहरा हा मनातील चित्र आहे. आणि डोळे आपल्या  
                    मनातील हेतु दर्शवितात. 

                                                             मार्कस सिसरो 

Quote 16 -  आपण जेवढे असतो त्यापेक्षा अधिक आपल्याला 
                    नम्रपणे रहायला शिकल पाहिजे. 

                                                             मार्कस सिसरो 

Quote 17 -  तुमच्या शिवाय कोणीही तुम्हाला योग्य सल्ला देवु  
                   शकत नाही.

                                                             मार्कस सिसरो 

Quote 18 -  जर तुम्ही कष्टामध्ये आनंदाचा पाठलाग करत 
                    असाल तर कष्ट निघुन जाते व फक्त आनंद राहते. 
                     जर तुम्ही आनंदात वाईट गोष्टीचा पाठलाग करत 
                   असाल तर आनंद निघुन जाते व वाईट  गोष्ट राहते. 

                                                                मार्कस सिसरो 

Quote 19 -    एक अन्यायकारक शांतता युद्धामुळे निर्माण 
                     झालेल्या शांततेपेक्षा केव्हाही चांगली. 

                                                            मार्कस सिसरो 

Quote 20 -   कायदे जास्त आहेत. पण न्याय कमी आहे. 

                                                              मार्कस सिसरो 

Quote 21 -  लोकांची रक्षा करणारा कायदा हा सर्वोत्कृष्ट 
                   कायदा आहे. 

                                                               मार्कस सिसरो 

Quote 22 -    शुरवीरांसारखे रहा, जेव्हा काळ तुमच्याविरुद्ध 
                      वार करेल. निधड्या छातीने त्या वाराला सामोरे 
                     जावा. 

                                                               मार्कस सिसरो 

Quote 23 -  तत्वज्ञानी असणे म्हणजे स्वतः च्या बुध्दी वर प्रेम  
                    असणे. 

                                                               मार्कस सिसरो 

Quote  24 -  जर तुमच्या जवळ बाग आणि ग्रंथालय असेल. तर 
                    तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही. 

                                                               मार्कस सिसरो 

Quote 25 -   जर तुम्ही माझ मन वळवु इच्छिता तर सुरवातीला 
                     माझे विचार आणि भावना समजुन घ्या. 

                                                               मार्कस सिसरो 


related posts,



marathi suvichar-  best marathi thoughts on life-


दारू पिऊन कोंणचेच प्रश्न सुटत नाही, हे अगदी खर आहे;पण मग ते दुध पिऊनही सुटत नाही.




पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.



आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जेकाही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.




प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकविणे ही एक साधना आहे.- विनोबा भावे




स्वतःच्या मनगटावर विश्वास असणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुध्दा करत नाही. 



माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात…… एक: वाचलेली पुस्तकं दोन: भेटलेली माणसं.




सैन्यदलाच्या प्रतिकार करता येतो पण, कल्पनांच्या आक्रमणाचा प्रतिकार करता येत नाही.




स्वतःच्या वाट्याला जरी काटे आले असले, तरी दुसर्याला गुलाबाची सुंदर फुले देता येतात.




जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा. चुकाल तेव्हा माफी मागा. अनं कुणी चुकलं तर माफ करा आपला दिवस आनंदात जाओ आणि मन प्रसन्न राहो.




आंधळ्याला जसा प्रकाशाचा अर्थ समजत नाही, त्याच प्रमाणे स्वतः विचार न करणार्यला ग्रंथाचा अर्थ कळत नाही.



हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे… नाहीतर डोळ्यातल्या अश्रुंना पण डोळ्यांमध्ये जागा नाही मिळत.



संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच, परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे.




जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते. त्याचा तिरस्कार कधीच करू नका.कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यत्की समजून जळत असते.




प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत.



क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल.




जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्ण असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.



अत्तराने कपड्यांना सुगंधित करणेही काही मोठी गोष्ट नाही..!
आयुष्याची खरी मजा तर तेंव्हा येतेजेंव्हा आपले आयुष्य आपल्याकर्तबगारिने सुगंधित होते..!




वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात ,दोघात फरक फक्त इतकाच आहे कि,
गुरु शिकवून परीक्षा घेतात आणिवेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !!




जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो. त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.



” देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी , आईचे स्वप्न पुर्ण व्हावे हाच आशिर्वाद मागा ,
तुम्हाला कधी स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही “……
कारण आईचे स्वप्न हा एक असा संस्कार आहे जो आपल्यामुलाला कधीच वाकड्या वाटेवर जावू देत नाही.




टीका आणि विरोध हीच तर समाजसुधारकास मिळालेली बक्षिसे असतात.




जीवनाच्या धकाधकीत खरोखर मोलाचे,जतन करण्यासारखे जर काही असेल
तर ते माणसाचे सजनशिल, संवेदनशिल,संवेदनाक्षम व्यक्तीमत्व होय.



ह्रदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखी दोनच अक्षरे आहेत ती म्हणजे ”आई”. 




आपल्या प्रतिबिंबाची कधी पण काळजी घेत चला 




कारण ते आपल्या वयापेक्षा जास्त वय आपल्या प्रतिबिंबाच आहे." 


marathi suvichar- good thoughts in marathi- Abraham Lincon

Lincoln is hailed in the United States as the "Father of the Nation" for his outstanding work on the abolition of slavery, the award of human freedom, strong war leadership, and the vision to rebuild the country in the post-war period. let's find out some of the greatest quotes of Abraham Lincon in marathi


Quote 1 -  तुमचा यशस्वी होण्याचा संकल्प दुसऱ्या कुठल्याही  
                संकल्पापेक्षा महत्वपूर्ण आहे. 

                                                          अब्राहम लिंकन 

Quote 2 -  शत्रुनां मित्र बनवुन मी त्यांना नष्ट तर करत नाही ना? 

                                                             अब्राहम लिंकन 

Quote 3 -  जर तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर लोकप्रिय        
                 होण्यापासून स्वतः ला वाचवा.

                                                            अब्राहम लिंकन 

Quote 4 -  एका वृक्षाला कापण्यासाठी तुम्ही मला सहा तास 
                वेळ दिलात. तर पहिले चार तास मी कुर्‍हाडीची धार 
               लावण्यात घालवेण. 

                                                          अब्राहम लिंकन 

Quote 5 -  जर एकदा आपण  आपल्या जवळच्या नागरिकांचा 
                विश्वास मोडला. तर  पुन्हा कधीही आपल्याला त्यांचा     
               सत्कार आणि सन्मान भेटु शकणार नाही. 

                                                            अब्राहम लिंकन 

Quote 6 -  स्त्री एकमात्र अशी प्राणी आहे. मला माहित आहे की 
                ती मला दुखापत करु शकत नाही. तरीही मी भितो. 

                                                             अब्राहम लिंकन

Quote 7 - तुमच्या शत्रुचा जो शत्रु आहे तो तुमचा मित्र आहे.

                                                             अब्राहम लिंकन

Quote 8 -  जास्त करून लोकांनी आपल्या मनामध्ये जेवढे  
                 ठरवले असते तेवढाच आनंद लोकांना मिळत असतो.

                                                               अब्राहम लिंकन


Quote 9 -  जेव्हा मी चांगल काम करतो तेव्हा मला चांगल 
                  वाटत. जेव्हा मी वाईट काम करतो तेव्हा मला वाईट 
                  वाटत. हाच माझा धर्म आहे.

                                                              अब्राहम लिंकन 

Quote 10 -  जर व्यक्ती एखाद काम चांगल करत असेल तर मी 
                   सांगेन ते काम त्याला करु द्या. त्या व्यक्तीला एक 
                  संधी द्या. 

                                                               अब्राहम लिंकन

Quote 11 -  जगातील कुठल्याही माणसांजवळ ऐवढी स्मरण 
                   शक्ती नाही की तो एक यशस्वी "खोट बोलणारा 
                   माणूस" बनेल. 

                                                              अब्राहम लिंकन 

Quote 12 -  जर काहीतरी करण्याची इच्छा तुमच्या मनात 
                    असेल तर  या विश्वामध्ये तुमच्यासाठी काहीही 
                   अशक्य नाही. 

                                                              अब्राहम लिंकन 

Quote 13 -   एक तरुण व्यक्तीला जीवनात पुढे जायचे असेल 
                    तर प्रत्येक बाजुने त्याला स्वतःचा विकास करावा     
                  लागेल. आपल्याला कोणी मागे खेचेल का? हा     
                 विचार त्याच्या मनामध्ये येता कामा नये. 

                                                               अब्राहम लिंकन 

Quote 14 -  जेव्हा मला वाटल की फुले विकसत होऊ शकतात. 
                     तेव्हा मी काटे असलेले झाडे- झुडपे उखडुन 
                    टाकून त्या जागी फुले पेरली आहेत. 

                                                               अब्राहम लिंकन 

Quote 15 -  जेव्हा आपल्याला समजेल की आपण कुठे आहोत 
                   आणि कोणत्या दिशेने जात आहोत. तेव्हा 
                    आपल्याला काय करायच आणि कस करायच 
                     याचा चांगला निर्णय घेता येईल. 

                                                                अब्राहम लिंकन 


Quote 16 -  मी जिंकण्यासाठी बांधील नाही. पण मी चांगल 
                    आणि वाईट होण्यासाठी बांधील आहे.

                                                                अब्राहम लिंकन 

Quote 17 -   जर तुम्ही दुसर्‍या व्यक्तींमध्ये वाईट शोधाल. तर 
                     निश्चितपणे तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये वाईटच.    
                     सापडेल. 

                                                               अब्राहम लिंकन 

Quote 18 -   मी सावकाश  गतीने चालत तर आहे. पण मी 
                     कधीही पाठिमागे फिरत नाही. 

                                                              अब्राहम लिंकन 

Quote 19 -  मी जो कोणी आहे कींवा असण्याची आशा करतो. 
                    ते सर्व माझ्या आईमुळे  झाल आहे. 

                                                               अब्राहम लिंकन 

Quote 20 -  आपल्याला नव्या परिस्थितीत नव्या विचाराने काम 
                     करायला हव.

                                                              अब्राहम लिंकन 

Quote 21 -   जीवनात तुम्ही काहीही बना पण प्रामाणिक बना. 

                                                              अब्राहम लिंकन 

Quote 22 -  पहिल्यांदा हे निश्चित करा की तुमचे पाय चांगल्या 
                    ठिकाणी आहेत काय? मग सरळ उभे राहा.

                                                             अब्राहम लिंकन 

Quote 23 -  प्रजातंत्र लोकांच, लोकांपासून आणि लोकांसाठी 
                    निर्माण केलल सरकार आहे. 

                                                              अब्राहम लिंकन 

Quote 24 -   मतदान बुलेट पेक्षा अधिक मजबुत आहे. 

                                                             अब्राहम लिंकन 

Quote 25 -     जो व्यक्ती तुम्हाला मदत करतो. त्या व्यक्तीला 
                       तुम्हाला रागवण्याचा आधिकार आहे. 

                                                              अब्राहम लिंकन 

Quote 26 -   मला जे पाहीजे ते पुस्तकामध्ये आहे. ज्या गोष्टी 
                    मी कधी वाचल्या नाहीत. त्याविषयीच पुस्तक मला  
                   कोणी देईल. तो माझा खरा दोस्त आहे. 

                                                           अब्राहम लिंकन 

Quote 27 -    जे लोकांना दुसऱ्यांना स्वतंत्रता देण्याची इच्छा 
                       नाही. त्या लोकांना स्वतंत्र्यात राहण्याचा काही 
                      हक्क नाही. 

                                                            अब्राहम लिंकन 

Quote 28 -  तुम्ही तक्रार करु शकता की गुलाबाच्या झाडाला 
                    काटे असतात. पण तुम्ही आनंदी होऊ शकता कि 
                    काट्याच्या झाडाला गुलाब लागतात. 

                                                            अब्राहम लिंकन 
  

marathi suvichar - good thoughts in marathi for life

 
 १. जुना धर्म म्हणत असे की, ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. परंतु नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. 


 २. विश्वास ! विश्वास ! विश्वास ! स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास हेच महानतेचे रहस्य आहे. 


 ३. बल हेच जीवन होय. 


 ४. प्रत्येक कर्माचा उगम चिंतनातून, विचारातून होत असतो. म्हणून आपला मेंदू उच्च विचारांनी, सर्वोच्च आदर्शनी भरून टाकले पाहिजे. 


 ५. विश्वब्रम्हांडातील सर्व शक्ती आधीच्याच आपल्या आहेत, आपण स्वतःच स्वतःच्या हातानी डोळे झाकून अंधार अंधार म्हणून ओरडत आहोत. 



 ६. आत्मविश्वासाचा हा आदर्श सर्वच बाबतीत अत्यंत सहाय्यक असतो. 


 ७. माणसा माणसा मध्ये अंतर असण्याचे कारण हेच की, कुणामध्ये निःसीम आत्मविश्वास असतो आणि कुणामध्ये तो नसतो. 


 ८. जड जर शक्तिमान असेल तर विचार सर्वशक्तिमान आहेत. 


 ९. निःस्वार्थीपणामुळे खरोखर अधिक लाभ होतो. पण लोकांना हा गन अंगी बनवण्यासाठी अभ्यास करण्याचा धीर नसतो एवढेच. 



 १०. स्वार्थीपणा हीच अनीती होय. निःस्वार्थीपणा हीच नीती होय. 



 ११. ध्यानात ठेवा की, आपले संपूर्ण जीवन हे देण्यासाठीच आहे. प्रकृती तुम्हाला देण्यास भाग पडेल. 


 १२. पवित्र बनणे आणि दुसऱ्याचे हित करणे हेच साऱ्या उपासनेचे सार होय. 


 १३. जीवन हे अल्पकाळ टिकणारे आहे. संसारातील असार सुखभोग क्षणभंगुर आहेत. दुसऱ्यासाठी जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात. 


 १४. सर्व प्रकारचे प्रसारण म्हणजे जीवन. प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रम्ह होय. 


 १५. मागा आणि तुम्हाला मिळेल. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. ठोठवा म्हणजे तुमच्यासाठी दरवाजा उघडेल. 


 १६. जगात असलेले भिन्न भिन्न धर्म वेगवेगळ्या उपासना पद्धती मानत असले तरी वस्तुतः ते एकच आहेत. 



 १७. आपल्याला जीवन घडवणारे, माणूस निर्माण करणारे, चारित्र्य घडवणारे व चांगले विचार आत्मसात करणारे शिक्षण हवे आहे. 


 १८. फक्त एकट्या आपल्यावरच साऱ्या कार्यांची मदार आहे. अशा भावनेने काम करा. 


 १९. कुठल्याही स्वरूपात प्लारावलंबी झालेला माणूस सत्यस्वरूप भगवंताची उपासना करूच शकत नाही.  


 २०. हातातील कार्य आवडते असल्यास ते कोणीही करू शकते परंतु खरा बुद्धिवान तोच की जो कोणत्याही कार्याला असे रूप देतो की, ते त्याच्या आवडीचे होऊन जाते. 



  २१. संघर्ष जीवनातला फार मोठा लाभ होय. 



 २२. धैर्याने, शौर्याने पुढे चला. एखाद्या दिवसात वा एखाद्या वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा बाळगू नका. 


 २३. जीवनात यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या ठायी चारित्र्याची प्रचंड शक्ती असते. 


 २४. चांगल्या कार्यातील यशाचे रहस्य अनंत धीर. अनंत पावित्र्य व अनंत  हेच असते. 


 २५. कोणतेही कार्य यशस्वी होण्या पूर्वी शेकडो अडीअडचणीतून त्याला जावे लागते. जे चिकाटी बाळगतात तेच लवकर म्हणा की उशिरा म्हणा यशस्वी होतातच. 



 २६. उतावळा माणूस कधीच सिद्ध होऊ शकणार नाही. 


 २७.भित्र्या लोकांकरिता हे जग नाही. पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. 


 २८. पवित्र आणि निःस्वार्थ बनण्याचा प्रयत्न करा. यातच सर्व धर्म साठलेला आहे. 


 २९.आमचे मुख्य कर्तव्य हेच की, स्वतःची कधीही घृणा न करणे. 


 ३०. पुढे काय होणार या विचारानेच जे हैराण होतात त्याच्या हातून काहीही कार्य होणे शक्य नसते. 



 ३१. उपहास, विरोध आणि अखेर स्वीकार या तीन अवस्थांतून प्रत्येकच कार्याला आपली वाट काढावी लागते. 


 ३२. तू फक्त कमला सुरवात कर मग पाहशील इतकी शक्ती तुझ्यामध्ये की, ती सावरता सावरली जाणार नाही. दुसऱ्यासाठी एवढेसे जरी काम केले तरी ते आतली शक्ती जागृत करते. 


 ३३. कर्माच्या बाबतीत साध्याइतकेच साधनांकडेही लक्ष द्यायला पाहिजे. 


 ३४. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 


 ३५. जोवर वासना आहे तोवर खरे सुख प्राप्त होणे शक्य नाही. 


 ३६. इतर सर्व जण सुखी होवोत ही इच्छाच स्वतः आपण सुखी होण्याचा सुलभ उपाय आहे. 


 ३७. प्रेमामुळे समस्त इच्छाशक्ती प्रयत्न न करताच एकाग्र होऊन जाते. 


 ३८. अन्य सर्व गोष्टीपेक्षा दृढ निश्चयाचे बळ अधिक असते. 


 ३९. ज्या व्यक्तीने स्वतःची घृणा करण्यास आरंभ केला आहे. तिला अधोगतीचे दार सताड मोकळे असते. 


 ४०. आत्मश्रद्धा गमावणे म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा गमावणे होय. 



marathi suvichar- good thoughts in marathi- Benjamin Franklin


 
जर माणसाची अर्धी इच्छा पुर्ण झाली असेल. तर 
                    त्याची अडचण दुप्पट पटीने वाढते.

                                                   बेंजामिन फ्रैंकलिन
जेल सर्वात सुरक्षित जागा आहे. पण तीथे 
                    कुठलीही स्वतंत्रता नाही.

                                                        बेंजामिन फ्रैंकलिन

जो सुरक्षेसाठी स्वतंत्रेचा त्याग करतो. तो सुरक्षा 
                     आणि स्वतंत्र या दोघांच्याही लायकीचा नाही.

                                                        बेंजामिन फ्रैंकलिन

 तीन प्रामाणिक दोस्त आहेत. वृद्ध पत्नी, वृद्ध 
                     कुत्रा आणि रोख रक्कम.

                                                      बेंजामिन फ्रैंकलिन

विश्वासघात करण्याच काम मुर्ख लोकच करु     
                     शकतात. कारण ईमानदारीने काम करण्यासाठी 
                    त्यांच्याकडे मेंदुच नसतो.

                                                       बेंजामिन फ्रैंकलिन

उत्कृष्ट सौंदर्य, प्रचंड शक्ती आणि खुप पैसा 
                   वास्तवात या गोष्टीचा काहीही उपयोग नाही. एक 
                   महान ह्रदय सर्वाच्या वरती.

 कडक कायदे कधी-कधी गंभीर अन्याय कारण 
                    ठरतात.

                                                         बेंजामिन फ्रैंकलिन

 तयारी करताना अपयश होणे म्हणजे अपयशी 
                   होण्यासाठी तयारी करणे.

                                                         बेंजामिन फ्रैंकलिन

 माणसे तीन भागात विभागले आहेत. पहिले ज्याना 
                     काही करायच नाही, दुसरे ज्यांना काही करायचे 
                   आहे आणि तिसरे जे काही करतात.

                                                     बेंजामिन फ्रैंकलिन
 ज्ञानात केली गेलेली गुंतवणुक सर्वात उत्तम व्याज 
                   देते.


marathi suvichar- great thoughts in marathi- swami Vivekananda quotes


Quote 1 - उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त केल्याशिवाय थांबु
नका.



Quote 2 - ब्रम्हांड मधील सर्व शक्ती आपल्या आहेत. पण
आपल्या डोळ्यासमोर हात ठेवतो. आणि किती अंधार
आहे म्हणुन रडत बसतो.



Quote 3 - कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला मदतीचा हात
पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नाहीतर
हात जोडा. आपल्या भावांना आशिर्वाद द्या. आणि
त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.



Quote 4 - पैसाचा उपयोग कुणाला मदत करण्यासाठी वापरला
तर त्याला काही अर्थ आहे. नाहीतर पैसा हा एक
वाईट गोष्टीचा ढीग आहे. त्यातुन जेवढ्या लवकर
सुटका होईल तेवढ चांगले.



Quote 5 - जो व्यक्ती संसारातील गोष्टीमुळे व्याकुळ होत नाही.
त्या व्यक्तीने अमरत्व प्राप्त केल आहे.



Quote 6 - विश्व हे एक व्यायामशाळा आहे. आणि आपण इथे
स्वतः ला मजबुत बनवण्यासाठी आलो आहे.



Quote 7 - बाह्य स्वभाव हे केवळ अंतर्गत स्वभावाच एक मोठ
रुप आहे.


Quote 8 - एक कल्पना घ्या. त्या कल्पनेला आपल जीवन
बनवा. त्याविषयी विचार करा, त्याचे स्वप्न बघा. मेंदु,
मांसपेशी, नसा. शरीराच्या प्रत्येक भागात ती कलपना
सामावुन घ्या. बाकीच्या विचारांना बाजुला ठेवा. हीच
यशस्वी होण्याची पध्दत आहे.


Quote 9 - जेव्हा एखादी कल्पना स्पष्टपणे मेंदवर अधिकार
गाजवते. तेव्हा ती मानसिक आणि भौतिक अवस्था
मध्ये परावर्तित होते.


Quote 10 - देवाला आपण कुठे शोधणार? जर आपल्याला देव
स्वतः च्या ह्रदयात आणि जिवंत प्राण्यात दिसत
नसेल.


Quote 11 - तुम्हाला आतुन आणि बाहेरून दोन्ही बाजुने स्वतः
चा विकास करावा लागेल. तुम्हाला कोणी शिक्षण
देऊ शकत नाही. कोणी तुम्हाला अध्यात्मिक बनवु
शकत नाही. तुमच्या आत्म्याशिवाय कोणीहीतुमचा
गुरु नाही.


Quote 12 - ह्रदय आणि मेंदू या दोघात टक्कर चालु असेल. तर
नेहमी ह्रदयाचे ऐकावे.



Quote 13 - कुठल्याही गोष्टीची भिती मनात बाळगु नका.
तुम्ही अद्भुत काम कराल, हा निर्भीड पणाच
तुम्हाला क्षणभरात परम आनंद देईल.



Quote 14 - प्रेम विस्तार आहे, स्वार्थ आकुंचन आहे. त्यामुळे
प्रेम हा जीवनाचा सिद्धांत आहे. जे प्रेम करतात ते
जिंकतात व जे स्वार्थ करतात ते मरतात. म्हणुन
प्रेमासाठी प्रेम करा, हाच जीवनाचा सिद्धांत आहे.



Quote 15 - आपल्या स्वभावानुसार सत्याने वागणे हा सर्वात
मोठा धर्म आहे. स्वतः वर विश्वास ठेवा.



Quote 16 - निस्वार्थपणा हाच यशस्वी आणि आनंदी
जीवनाच सर्वात मोठ रहस्य आहे.



Quote 17 - जी अग्नी आपल्याला गर्मी देते. तीच अग्नी
आपल्याला नष्ट ही करते. हा अग्नीचा दोष नाही.



Quote 18 - शक्ती जीवन आहे, निर्बलता मुत्त्यु आहे. विस्तार
जीवन आहे, संकुचन मुत्त्यु आहे. प्रेम जीवन आहे,
व्देष मुत्त्यु आहे.


Quote 19 - एकाच वेळी एकच काम करा आणि या दरम्यान
तुमच मन पूर्णपणे कामात गुंतवुन घ्या. बाकी सर्व
विसरुन जावा.


Quote 20 - काही विचारु नका. बदल्यात काही मांगु नका. जे
देणार आहात ते द्या. ते तुम्हाला वापस भेटेल. पण
त्याबद्दल आताच विचार करत बसु नका.



Quote 21 - जे तुम्ही विचार कराल तेच तुम्ही बनाल. जर
तुम्हाला वाटत असेल तुम्ही नाजुक आहात तर
तुम्ही नाजूक बनाल. जर तुम्हाला वाटत असेल
तुम्ही ताकदवान आहात तर तुम्ही ताकदवान बनाल.



Quote 22 - मनाची शक्ती सुर्याच्या किरणांसारखी आहे.
जेव्हा शक्ती केंद्रीत होते. तेव्हा प्रखरतेने चमकते.



Quote 23 - आकांक्षा, असमानता आणि अज्ञानपणा हे तीन
बंधनाचे त्रिमूर्ती आहेत.



Quote 24 - खरे, प्रामाणिक आणि उत्साही व्यक्ती एखादे काम
व्यक्तीचा समुह एका शतकात करु शकत नाहीत.
तेच काम ते एका वर्षात करुन दाखवतात.



Quote 25 - जेव्हा लोक तुम्हाला शाप देतील तेव्हा तुम्ही त्यांना
आशिर्वाद द्या. विचार करा, तुमच्या खोट्या
अहंकाराला बाहेर काढुन ते तुमच्यावर किती
उपकार करत आहेत.


Quote 26 - स्वतः ला कमी समजणे. हे सर्वात मोठे पाप आहे.



Quote 27 - धन्य आहेत जे लोक ज्यांच शरीर दुसऱ्यांची सेवा
करण्यात नष्ट होत.


Quote 28 - माणसाची सेवा करा. देवाची सेवा करा.



marathi suvichar- good thoughts in marathi



राजकारणी माणसे जन्मत नाहीत. ते उत्सर्जित होतात.





वेळ वाईट आहे. मुले आपल्या वडिलांचे ऐकत नाहीत. आणि प्रत्येक जण पुस्तक लिहतो आहे.



 


संक्षिप्ता हे वक्तृत्व कलेमध्ये सर्वात मोहित करणारी गोष्ट आहे. 




 
कधीही मित्रांना दुखावु नका. चेष्टा - मस्करीत सुध्दा. 




प्रत्येक माणुस आपल्या जवळील शेळ्या - मेंढ्याची गणना करु शकतो. पण आपल्या मित्रांची गणना करु शकत नाही



मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ …





सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे :पाप होईल इतके कमाऊ नये ,आजारी पडू इतके खाऊ नये ,कर्ज होईल इतके खर्चू नये ,आणि भांडण होईल इतके बोलू नये.




व्यक्तीमहत्त्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही.
कारण सुंदर दिसण्यात आणिसुंदर असण्यात खूप फरक असत




व्यर्थ गोष्टीची करणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा. अश्रू येणे हे माणसाला हृदय असल्याचे द्योतक आहे.




खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.




पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाहीयालाच खरे आयुष्य म्हणतात.



हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात,त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृध्दी मिळते.



ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे.




संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय.




गोड आवाजात किमया असते,ज्याच्या आवाजात गोडवा,त्याला समस्या सोडविण्याचा त्रासच नाही.



तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड 
मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा …



भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो म्हणून जुन्या,झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कमाल लागल पाहिजे.



काही वेळा जास्त विचार न करता घेतलेला निर्णय चांगला असतो.




‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ -संत तुकाराम

  
Best  Motivational Marathi Suvichar for student- good thoughts in marathi

These suvichar are very motivational and inspirational for students and young generation. our purpose is spreading positive wibe in society and provide motivation to the young generation. These suvichar are based on Success, fame, and hard work.



 1. मणी मानसी व्यर्थ चिंता वाहते. 



 2. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. 



 3. कोणतेही काम निष्ठापूर्वक करा, कीर्ती तुमच्यामागे धावत येईल. 



 4. दुष्कृत्य झाकले जाईल   असा पडदा विणणारा विणकर आजपर्यंत जगात जन्माला आलेला नाही. 



 5. कर्माच्या स्वरूपाचा विचार केल्याने अंगी नम्रता येते. तर धर्माचा विचार केल्याने अंगी निर्भयता येते. 



 6. प्रत्येक चांगले कार्य सुरु करण्यापूर्वी ते अशक्य वाटते. 



 7. अर्धा तास रिकामे बसण्यापेक्षा कोणतेही काम केलेले अधिक चांगले. 



 8. कर्म म्हणजे कामधेनू आहे. ज्याला दोहन करता येते त्याला आनंदरूपी दूध प्राप्त होते. 



 9. कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो. 



 10. तुम्हाला मान खाली घालावी लागेल असे एकही काम करू नका . 



 11. क्षुद्र वृत्तीची माणसे विघ्णभयाने कोणत्याही कमला कधी सुरुवातच करत नाहीत. 



 12. सध्या तुझ्याजवळ जे लहान काम आहे ते उत्तम प्रकारे करून दाखव मग मोठे काम स्वतःहून तुझा मागोवा घेत येईल. 



 13. मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व काही साध्य आहे. 



 14. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. 



 15. कीर्ती म्हणजे कधीही न शमणारी तृष्णा आहे. 



 16. कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तृत्वाचा सुगंध आहे. 



 17. क्षत्रूकडून केली गेलेली प्रशंसा हीच सर्वोत्तम कीर्ती आहे. 




 18. कीर्ती येते तेव्हा स्मृती अदृश्य होते. 



 19. यशाचा कीर्तीचा मार्ग स्वर्गाच्या मार्गाइतकाच कष्टदायक आहे. 



 20. यश त्यागाने प्राप्त होते दगाबाजीने नाही. 1. घाम गाळल्याशिवाय मिळालेली सुख शांती टिकाऊ नसते. 



good thoughts in marathi-


1,प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं कधी योग्यता नसताना मिळतं. कधी चूक नसताना निघून जातं.


 2. हिम्मत ही अंतःकरणातून निर्माण होणारी वस्तू आहे, आकड्यात निर्माण होणारी नाही. 



 3. सामर्थ्य ही सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून , वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. 



 4. आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. 



 5. भीरुतेवर आत्म्याचा शानदार विजय हाच पराक्रम आहे. 



 6. सामर्थ्यवान माणूस काम करीत राहतो. दुबळा माणूस बहुधा उपदेश करतो. 



 7. निर्बलांना रक्षण देणे हीच बलाची खरी सफलता आहे. 



 8. सामर्थ्य हा मनुष्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे.  



 9. आजचा पुरुषार्थ उद्याचे भाग्य ठरणार आहे. 



 10. बिन भिंतीची इथली शाळा लाखो इथले गुरु. 




 11. अवदेशात सापडलेला मनुष्य आपल्या नशिबाला दोष देतो, पण स्वतःच्या कर्माचे दोष तो कधीच जाणून घेत नाही. 



 12. अति कष्ट व संकटे सहन केल्यानंतर मनुष्य ज्ञानी व विनम्र बनतो. 



 13. मनुष्य स्वतःच स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे. 



 14. गर्वाने देव दानव बनतात, तर नार्मतेमुळे मानव देव बनतो. 



 15. धाडसी लोकांना नशीब साथ देते. 



 16. जेव्हा आम्ही नार्मतेमध्ये महान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.


 
 17. मनुष्याने आपल्या चरित्राचा आधार घ्यावा, नशिबाचा नव्हे. 



 18. नशिबावर भरोसा ठेवून राहणे म्हणजे केवळ भेकडपणा आहे. 



 19. धर्माचे सर्वात मोठे तत्व म्हणजे नम्रता होय. 



 20. नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश. 



 21. लक्ष्याशिवाय मार्ग नाही, ध्येयाशिवाय जीवन नाही. 



 22. उन्नत होणे आणि पुढे जाणे हेच प्रत्येक जीवाचे लक्ष असते. 



 23. तुमचे धेय्य सतत तुमच्या नजरेसमोर ठेवणे हेच ध्येय सफलतेचे रहस्य आहे. 



 24. ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते. 


 25. स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा, त्याचेच स्वप्न पहा, आणि त्याचाच आधार घ्या. 



 26. महान ध्येयाचे सृजन मौनामध्ये होत असते. 


 27. कार्यशक्ती आणि इच्छा शक्ती प्राप्त करा, खडतर परिश्रम करा म्हणजे तुम्ही निश्चित ध्येयाप्रत पोहचू शकाल. 



 28. अपयश नव्हे; पण निकृष्ट प्रतीचे ध्येय हाच गुन्हा आहे. 



 29. ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्ग ही लांब व खडतर असतो. 



 30. एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात.




 31. धैर्य आणि पुरुषार्थाच्या जोरावर आपण जे प्राप्त करू शकतो ते शक्ती व घाईगडबडीने प्राप्त करू शकत नाही. 


 32. धैर्य म्हणजेच मनुष्याजवळ असणारे खरे शौर्य. 




 33. धैर्यासारखे बळ नाही. 




 34. जे धैर्यवान आहेत तेच स्वतःचे नियत कार्य निश्चितपणे करू शकतात. 




 35. सत्य आणि न्याय याहून कोणताच धर्म मोठा नाही. 




 36. ज्याप्रकारे घरासाठी पायाची जरूर असते, त्याप्रमाणे मनुष्य जिवनासाठी धर्माची आवश्यकता असते.



 37. धर्म ही अफूची गोळी आहे. 



 38. लीनता व विनयशीलता ह्या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत. 



 39. ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो. 



 40. मानसिक समाधानालाच संतांनी खरी संपत्ती म्हटले आहे. 1. घाम गाळल्याशिवाय मिळालेली सुख शांती टिकाऊ नसते. 



marathi suvichar- good thoughts in marathi

हिम्मत आणि आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार 


1.आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. 



 2. हिम्मत ही अंतःकरणातून निर्माण होणारी वस्तू आहे, आकड्यात निर्माण होणारी नाही. 




 3. सामर्थ्य ही सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून , वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. 



 4. आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. 



 5. भीरुतेवर आत्म्याचा शानदार विजय हाच पराक्रम आहे. 



 6. सामर्थ्यवान माणूस काम करीत राहतो. दुबळा माणूस बहुधा उपदेश करतो. 



 7. निर्बलांना रक्षण देणे हीच बलाची खरी सफलता आहे. 



 8. सामर्थ्य हा मनुष्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे.  



 9. आजचा पुरुषार्थ उद्याचे भाग्य ठरणार आहे. 



 10. बिन भिंतीची इथली शाळा लाखो इथले गुरु. 



 11. अवदेशात सापडलेला मनुष्य आपल्या नशिबाला दोष देतो, पण स्वतःच्या कर्माचे दोष तो कधीच जाणून घेत नाही. 



 12. अति कष्ट व संकटे सहन केल्यानंतर मनुष्य ज्ञानी व विनम्र बनतो. 



 13. मनुष्य स्वतःच स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे. 



 14. गर्वाने देव दानव बनतात, तर नार्मतेमुळे मानव देव बनतो. 



 15. धाडसी लोकांना नशीब साथ देते. 



 16. जेव्हा आम्ही नार्मतेमध्ये महान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.


 
 17. मनुष्याने आपल्या चरित्राचा आधार घ्यावा, नशिबाचा नव्हे. 



 18. नशिबावर भरोसा ठेवून राहणे म्हणजे केवळ भेकडपणा आहे. 



 19. धर्माचे सर्वात मोठे तत्व म्हणजे नम्रता होय. 



 20. नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश. 



 21. लक्ष्याशिवाय मार्ग नाही, ध्येयाशिवाय जीवन नाही. 



 22. उन्नत होणे आणि पुढे जाणे हेच प्रत्येक जीवाचे लक्ष असते. 



 23. तुमचे धेय्य सतत तुमच्या नजरेसमोर ठेवणे हेच ध्येय सफलतेचे रहस्य आहे. 



 24. ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते. 




 25. स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा, त्याचेच स्वप्न पहा, आणि त्याचाच आधार घ्या. 



 26. महान ध्येयाचे सृजन मौनामध्ये होत असते. 



 27. कार्यशक्ती आणि इच्छा शक्ती प्राप्त करा, खडतर परिश्रम करा म्हणजे तुम्ही निश्चित ध्येयाप्रत पोहचू शकाल. 



 28. अपयश नव्हे; पण निकृष्ट प्रतीचे ध्येय हाच गुन्हा आहे. 



 29. ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्ग ही लांब व खडतर असतो. 



 30. एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात.



 31. धैर्य आणि पुरुषार्थाच्या जोरावर आपण जे प्राप्त करू शकतो ते शक्ती व घाईगडबडीने प्राप्त करू शकत नाही. 



 32. धैर्य म्हणजेच मनुष्याजवळ असणारे खरे शौर्य. 




 33. धैर्यासारखे बळ नाही. 



 34. जे धैर्यवान आहेत तेच स्वतःचे नियत कार्य निश्चितपणे करू शकतात. 



 35. सत्य आणि न्याय याहून कोणताच धर्म मोठा नाही. 



 36. ज्याप्रकारे घरासाठी पायाची जरूर असते, त्याप्रमाणे मनुष्य जिवनासाठी धर्माची आवश्यकता असते.



 37. धर्म ही अफूची गोळी आहे. 



 38. लीनता व विनयशीलता ह्या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत. 



 39. ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो. 



 40. मानसिक समाधानालाच संतांनी खरी संपत्ती म्हटले आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.


marathi suvichar- good thoughts in marathi



अपयशच यशाची पहिली पायरी आहे 




जीवापाड कष्ट करून जर तुम्हाला तुमच ध्येयच मिळत नसेल तर तर तुमची वाट बदलून बघा कारण मोठमोठी झाड नेहमी आपली पान बदलतात आपली मूळ नवे 




तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त वेळ पळलात तर तुम्हाला दम लागेल पण गरजेपेक्षा जास्त पळायला माणसात दम लागतो 




माणसाने दोन गोष्टी आपल्या आयुष्यात करायला हव्या 




माणसाने कधिपन आपली स्वप्न उच्च ठेवायला हवी 




आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक क्षणी मेहनत करावी 



ज्या लोकांकडे आपलं ध्येय एकट गाठण्याची ताकत असते त्यांच्यामागे एके दिवशी एक पूर्ण सेना असते 



या जगात फक्त दोन प्रकारची माणस राहतात 



जी स्वतःला पूर्णपणे या जगासारखं बदलून घेतात 



जी या जगाला स्वतप्रमाणे बदलून घेतात 




माणसाने इतक लहान बनून राहायला हव की या जगातली कोणतीही व्यक्ती तुमच्या संग बसू शकेल 




आणि इतक मोठं व्हाव्ह की जेव्हा तुम्ही उठाल तर कोणीही बसून रहायला नको 




जर तुम्ही एखाद कार्य करण्यास संकोच बाळगत असाल तर एवढ लक्षात ठेवा की आपला कार्य हे समाजासाठी खूप गरजेचं आहे 




आपल्या मळलेल्या सदऱ्याचा घामाचा वास येतो ही काही मोठी गोष्ट नाही आपल्या इमानदारीचा सुगंध येतो ही गोष्ट मोठी आहे 




कोणत्याच व्यक्तीचे आयुष्य सोपे नाही कोणताही व्यक्ती जीवनात संघर्ष केल्याशिवाय महान बनत नाही दगडाची मूर्तीला हतोडीचा घाव सोसल्याशिवाय चांगला आकार येत नाही 




आपल्या स्वप्नांच्या मागे सतत धावत रहा आज नाहीत तर उद्या उद्या नाही तर परवा कधी न कधी तुम्हाला तुमच स्वप्न सत्य होताना दिसेलच 




कोणत्याही व्यक्तीच्या पायाला धरून यशस्वी होण्यापेक्षा स्वतः कष्ट करून अयशस्वी होणे बरे 




कष्ट अगदी मुकाट्याने करा तुमच्या यशाने धिंगाणा करायला हवा 




महान व्यक्ती तो नसतो जो आपल्यावर आल्येला दगडांचे उत्तर समोरच्याला दगड मारून देतो 




महान व्यक्ती तो असतो जो आपल्यावर मारलेल्या दगडांना उचलून त्यांचं एक सुंदर महल बनवतो 




ज्या लोकांकडून जगाला आशा नसते तेच लोक जग बदलतात 




एखाद्या सामन्यात हारलेला खेळाडू पुन्हा सामने जिंकू शकतो पण जो खेळाडू आपल्या मनाने हरलेला असतो तो कधीच कोणताच सामना जिंकू शकत नाही 




फक्त मेलेले मासे नदीच्या प्रवाहात वाहत जातात त्या नदीतले जिवंत मासे आपला मार्ग स्वतः निर्माण करतात 




जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येतो तेव्हाच आपण 50% जिंकून जातो 




आपली आलोचना करणाऱ्यांकडे कधीच लक्ष देऊ नका कारण कोणी जर तुमची आलोचना करत नसेल तर समजून जा की तुमचं कार्य मामुली आहे 




या आयुष्यात सर्वात मोठी खुषी म्हणजे स्वतःला दिलेल चॅलेंज पूर्ण करने होय 




जो व्यक्ती कधीच चुकत नाही तो व्यक्ती कधीच नवीन कार्य करत नाही 




चांगल्याबरोबर चांगले व्हा वाईट बरोबर वाईट होऊ नका कारण हिरे पासून हिरा कोरले जाऊ शकतात पण चिखलाने चिखल साफ करता येत नाही 




काही लोक एवढं नशीब नशीब बोंबलत असतात जस काय ते एखाद्या अलादिन च्या चिरागामधून बाहेर पडलेले आहेत 




बघ भावा मला तिच्या प्रेमात कधीच पडायचं नव्हतं पण काय करू राव ती दिसतेच एवढी गोड 




यार खूपच वेडी आहे राव ती काल पासून call करत होती मला फक्त एवढंच सांगण्यासाठी की जा मी तुझ्यासंग कधीच बोलणार नाही 





कधी कधी छोटेशे असणारे गैरसमज मनाला एवढं पांढर करून टाकतात ना की जी नाते आपल्या हृदयात असतात ती नाती एकाच एकाच क्षणात तुटून जातात 




या जगातला कितीही सरळ मुलगा असो 




त्याच्या बाजूने एखादी सुंदर कन्या जर जात असली तर तो तिला नक्कीच बघतो यालाच तर म्हणतात ना राव माणुसकी 




ज्या व्यकींशी आपण तासंतास बोलत असायचो 




आता ती व्यक्ती REPLY पण देत नाही आता कळतच नाही काय बदललय माणस की वेळ 




आपल्याला स्वतःच्या मनाला जे चांगलं वाटत असत तेच करायच न्हाक आपल्या मनाला मारून नाही जगायचं 




प्रत्येक सामन्यात जिंकणाराच नाही कुठे हरायच माहीत असणाराच खरा विजेता असतो 




जो व्यक्ती स्वतःला नेहमी बदलत राहतो तोच व्यक्ती आपल्या यशस्वी ठरतो 




खुश राहणं आपल्या स्वभावावर अवलंबून असते आपल्याकडे किती पैसे आहेत याच्यावर नाही 




याच्याआधी आपलं मन आपल्यावर ताबा मिळवेल आपल्या मनावर आपला ताबा ठेवा 




या जगात तीन प्रकारची व्यक्तिमहत्व असतात 



कमजोर जी माणस सतत आपल्यावर झालेल्या अत्याचाराच्या बद्दल विचार करतात आणि सतत बदला घेण्याचं कारण शोधत असतात 



सामर्थ्यवान लोक माफ करतात आणि सोडून देतात 




बुद्धिमान जे दुर्लक्ष करतात 



आयुष्यात नेहमी लक्ष्यात ठेवा यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्याकडे जेवढे संसाधने आहेत त्याच्यातूनच सुरुवात करावी लागते जरी पूर्ण करण्यासाठी संसाधने कमी असतील पण वाट पाहत बसण्यापेक्षा चांगलच असत 




जस एका विनोदावर घडी घडी हसत नाही तसेच एकाच दुःखावर घडी घडी रडू नये 




जोपर्यंत लोकं शिक्षण फक्त नोकरी नोकरी मिळवण्यासाठी करतील तोपर्यंत या जगात फक्त नौकरच जन्म घेतील मालक नाही 




यशस्वी फक्त तोच व्यक्ती होतो जो दुश्मनान वर नाही स्वतःच्या इच्छा आकांशावर विजय प्राप्त करा 




जेव्हा आपलं पुढचं भविष्य अदृश्य व्हायला लागत तेव्हा आपल्याला आपल्या वर्तमानकाळात लक्ष्य केंद्रित करायला हव 




यशस्वी लोकांच्या तोंडावर नेहमी दोन गोष्टि उपलब्ध असतात 




एक तोंडावर नेहमी हास्य असत आणि दुसर तोंडावर नेहमी शांतता असते 



marathi suvichar- great thoughts in marathi

विद्यार्थ्यांसाठी खास साधे आणि सोपे मराठी सुविचार 


1. ध्येयाचा ध्यास लाभला,म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.



2.शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.



3.विद्या विनयेत शोभते.



4.टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.



5.ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर .



6.गरज ही ज्ञानाची जननी आहे.



7.आळस ही एक प्रकारची आत्महत्या होय.



8.प्रेमाने जग जिंकता येते.


9.प्रयत्न हाच देव!



10  कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.



11.  मानव हा आपल्या नशिबाचा शिल्पकार आहे.



12. सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात.



13. मेणबत्ती प्रमाणे स्वत: जळून दुसर्यांना थोडा प्रकाश दिला तरी मी स्वत:ला धन्य मानीन.



14. आपण के उपदेश करतो या पेक्षा कट आचरणात आणतो यावरच चारित्र्य अवलंबून असते.



15.  प्राप्तिच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक आहे.



16.  पायदळी चुरलेली फुले चुरनार्या  पायांना आपला सुहास अर्पण करतात.



17. अविरत उद्योग धंदा शांती समाधानका अखंड निर्झर है|



18. आपल्या यशाचे मोल आपल्याला किती अडचणींशी झगडावे लागले यावरून ठरवावे.



19.  चुलीवर पाघंरुन घालण्यासारखी घोडचूक नाही.



20.  ध्येयाचा ध्यास लाभला,म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.



21.  तुम्हांला जर मित्र हवे असतील तर तुम्ही दुसर्याचे मित्र बना



22.  दोष काढ़ने सोपे पण ते सुधारणे अवघड आहे .



23.  दुसर्याला उपदेश करण्यासारखी सोपी गोष्ट नाही.



24.  उष:कालाकडे जाण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे रात्र .



25.  समोर आंधर असला तरी त्यापलीकडे प्रकाश आहे.



26. भव्य विचार हा सुगंधासारखा आहे.



27. परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मत करा.



28. कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो



29.  विद्यार्थी हा विद्येवर चरनारा राजहंस पक्षी आहे.



30.  आईसारखे जगात दुसरे पवित्र दैवत नाही.
 


31.  माता ही प्रेमाची सरिता आहे.



32.   मातृभूमी हे मातेसारखेच पवित्र नि सर्वश्रेष्ठ दैवत आहे.



33.   माता,पिता,गुरु,आणि स्वदेश यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.



34.  निरोगी मुले ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे.



35.   जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा .



36.   मायभूमीतील मातीसुद्धा सर्व जगाहून प्रिय वाटते.



37.  माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हा खरा मानवधर्म होय .



38.  भूतकाळासाठी रडन्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा          पराक्रम आहे.



39.  संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.



40.  शस्त्रापेक्षा शब्द जपून वापरा, कारण शब्दांची जखम सहसा लवकर बरी होत नाही.



41 ज्याची चांगुलपनावर श्रध्दा आहे त्याला कशाचेही भय वाटत नाही



42 मन विकारी झाले कि विचार गढूळ होतात, विचार गढूळ झाले कि विवेक नष्ट होतो, विवेक नष्ट झाला कि आचार भ्रष्ट होतात. आचारभ्रष्टाची किंमत जग दुष्टात करते.




43. सद्ग्रंथांचे वाचन म्हणजे सदाचाराच्या मार्गाचे व उत्कर्षाचे साधन.




44. तुमच्यावर हल्ला करणार्या शत्रूला भिऊ नका, परंतु तुमची स्तुती करणार्या मित्रापासून सावध रहा.




45.  मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे श्रेष्ठ होय.




46. नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही मिळणार नाही.




47.  सगळी नाती स्वार्थाभोवती गुंफलेली असतात. स्वार्थ संपला कि कोणतचं नातं उरत नाही.




48.  टिका आणि विरोध हीच एका समाजसुधारकास मिळालेली बक्षीसे असतात.



49. ज्यांच्या आचारविचारांत नेहमी दुसर्यांचे हितच असते तेच खरे साधू.



50.  देव, देश, व मानव यांची सेवा करताना जो स्व देतो तो कृतार्थ होतो. त्यागातच वैभव आहे , संचयात नाही.





sundar marathi suvichar- good thoughts in marathi




पैशापेक्षा प्रार्थना कधीपण महानच असते जे काम पैशाने होत नाही ते एका सरळ प्रार्थनेने होऊन जात असत 




माणसाच्या अंगावरच्या जवाबदार्या नेहमी माणसाला भाग पाडत असतात आपलं गोकुळासारख गाव सोडायला 




नाही तर कोणाला आवडत आपली माणसं सोडून रहायला 




आपली स्वतःची लायकी लोकांला दाखवल्याशिवाय आपली उपस्थिती लोकांला मान्य होत नाही आपल्या परिस्थितीशी लढल्याशिवाय कोणतीही चांगली गोष्ट घडत नाही 




आपल्यावर नेहमी बोट उचलणाऱ्यांचा नेहमी सन्मान करा करण की ते कळत नकळत नेहमी तुमच्या नावाचे चर्चे करत असतात 



एखाद्या वेड्या व्यक्तींकडून आपले कौतुक ऐकण्यापेक्षा चार बुद्धिमान व्यक्तीकडून ओरड ऐकलेली बरी 




या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मोजून 24 तास असतात ज्यांला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असत ते त्या 24 तासांचा उपयोग नेहमी कआपल्या कामासाठीच करत असतात 




आपल्या जीवनात नेहमी संकट टाळन्याचा प्रयत्न करू नका कारण संकटाला टाळणं म्हणजे मुर्खपणाच आहे त्यामुळे त्याला तोंड देन शिका 




आपल्या संग कितीही लोक राहिली तरी त्यांचा गर्व करू नका कारण शेवटी परिस्थितीशी आपल्याला एकट्यालाच लढावं लागत 




म्हणून आपण अडचणीत असताना कोणत्याही व्यक्तीचा आधार शोधू नका 




स्वतःलाच पूर्णपणे दगडासारके एकदम मजबूत बनवा 




आपल्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी मानस आपले पाय खेचत असतात नक्कीच आपल्याहून एक स्तर खालीच असतात 




जर कोणी तुम्हाला फसवलं असेल तर ते फसवण्याचं दुःख आपल्या मनात जास्त वेळ राहत नाही पण जर आपण कोणाला जाणीवपूर्वक फसवले असेल तर तर त्याचा आनंद मात्र वेळ राहत नाही." 




जी मानस तुम्हाला अपयशी पाहण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात त्यांच्या तोंडावर पालथं खेटर मारण्याची हिंमत ठेवा 





जर तुम्ही त्या वेळी हसून द्याल ज्या वेळी तुम्ही पूर्णपणे मनाने हादरलेले असाल तर एवढं नेहमी लक्षात ठेवा की तुमच्यावर भविष्यात कितीही मोठं संकट जरी आलं तरी तुम्हाला ते तुम्हाला तोडू शकत नाही..!! 




माणसाने नेहमी नशीबाचे मालक बनायला हवे परिस्थितीचे गुलाम नाही 




तोंडाच्या गोडीने आणि शांत डोक्याने माणूस कोणत्याही व्यक्तीला जिंकू शकतो 




कोणी आपल्यासोबत कितिही वाईट वागलं तरी त्याच्या दुखामध्ये सहभागी होने यालाच माणुसकी म्हणतात 




या संपूर्ण जगात ज्या व्यक्तीकडे आपले लक्ष आहे तो व्यक्ती जगातल्या 10% जिवंत लोकांमध्ये येतो 




नेहमी सामन्यात विजेते होणे म्हणजेच जिंकण नसत कधी कधी आजच्या सामन्यात मागच्या सामण्या पेक्षा जास्त वेळ टिकून राहणे पण एका प्रकाराच जिंकनच असत 




 आपल्याकुन झालेली चूक मान्य करन ही संस्कृती 
 आणि त्याच चुकीची सुधारणा करून पुढे चालत राहन ही ‘प्रगती’..!!! 






एखाद्या चिमणीला जर गरूडसारखं गगनचुंबी उडायच असेल तर तिला नक्कीच चिमण्यांची संगत सोडून गरुडाची संगत धरायला हवी 




पांढऱ्या सदर्यातून बेईमानी चा वास येण्यापेक्षा चुरडलेला व धुळेने मळलेला सदर्यातून इमानदारीचा सुगंध वास यायला हवा 




आपल्याला मिळालेलं अपयशच आपल्याला यशाच्या रस्त्यावर घेऊन जात 




तुमच्या मनातल ध्येय कधीच तुमच्याकडे पाऊल उचलून येणार नाही याचउलट तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पाऊल उचलत जावं लागेल 




या जगात तोच व्यक्ती यशस्वी होतो ज्या व्यक्तीमध्ये अयशस्वी होण्याच धाडस असत 




या जगात कोणताही यशस्वी व्यक्ती कधीच संधी कमी असल्याचे तक्रार करत नाही 




या जगात कोणत्याही व्यक्तीची मेहनत आणि चांगले केलेले कर्म त्याला भिखरीहून राजा बनवू शकतो 




काही मतलबी लोकांना वाटत की आपण चांगले रहायला हवं पण त्याचबरोबर त्यांना हे ही वाटत की आपण त्यांच्या हुन चांगले दिसायला नको 




या जीवनात त्या लोकांपासून नेहमी लांब रहा. जी नेमही त्या गोष्टीसाठी आपली स्तुती करतात जी आपण कधी केलेलि नाही 




नेहमी आपल्या ध्येयाला उंच ठेवा आणि तोपर्यंत थांबायचं नाव घेऊ नका जोपर्यंत आपल्याला आपले ध्येय गाठले जात नाही 




आयुष्यात आपली बराबरी कोणाशीच करू नका कारण जसे सूर्य आणि चंद्रा ची बराबरी कोणाशी होऊ शकत नाही कारण ते दोघही वेळेवरच आपली भूमिका या जगासमोर आणतात 



माझ्या आणि माझ्या ध्येयाच्या मध्ये आडवे दगड लावणाऱ्याचे आभार कारण त्यांनीच मला एवढं मोठं बनण्याचं आव्हान दिल 




जगातली ९० टक्के लोक यशस्वी होण्याचं नेहमी स्वप्न बघत असतात तर फक्त १० टक्के लोक आपल्या ध्येयाला गाठण्यासाठी लढतात आणि त्यांना प्राप्त करतात 



मराठी सुविचार- marathi suvichar या आमच्या पोस्टला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. ह्या पोस्ट मध्ये आम्ही मराठीतील चांगले  विचार -good thought in marathi तुमच्यासमोर मांडले  आहेत. आम्ही खास विद्यार्थ्यांसाठी सोपे मराठी सुविचार गोळा  केले आहेतविद्यार्थी वर्गाला याचा नक्की फायदा होईल.  आम्हाला आशा आहे तुम्हाला आमचा हा छोटासा उपक्रम नक्की आवडला असेल 



thanks for visiting this post-marathi suvichar. our team collected some of the best thoughts in marathi in order to give our readers best experiance. we also provided a special collection of simple good thoughts in marathi for students. hope you like this collection of good thought in marathi.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या